Category ग्रंथाचे प्रश्नोत्तरे

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती गणेश १०८ नांवे नामावली

26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ❓ सविस्तर माहिती

-: मूळ लेखिका :- सौ.कल्याणी केळकर बापट 9604947256 बडनेरा, अमरावती 26/01/2023 गीताचा आशयया गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय…

संपूर्ण माहिती पहा 👆26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ❓ सविस्तर माहिती

प्रभू श्रीरामाने माता कैकईला दंड कां नाही दिला ?

रामायणातील बोध, म्हणजे मानवी जीवनाचा शोधएकदा संध्याकाळच्या वेळी सरयूच्या तीरावर…..३ भावांसह फिरण्यास गेले असता श्रीरामाला भरतानं म्हटलं , “एक गोष्ट सांगाल का दादा? माता कैकईनं तुम्हाला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कटकारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नाही का वाटत…

संपूर्ण माहिती पहा 👆प्रभू श्रीरामाने माता कैकईला दंड कां नाही दिला ?

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखन व संकलनराष्ट्रीय कीर्तनकारह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे ​*१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरीर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोङले आहे, म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण…

संपूर्ण माहिती पहा 👆आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

7 वाचावे असे ” आपले शब्द आणि त्यांचे परिणाम अर्थात प्रपंचात महाभारत घडतं

🙏👉आपले शब्द आणि त्यांचे परिणाम 👈🙏 प्रपंचात महाभारत घडतं..! स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल. महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने…

संपूर्ण माहिती पहा 👆7 वाचावे असे ” आपले शब्द आणि त्यांचे परिणाम अर्थात प्रपंचात महाभारत घडतं

तुळस अंगणात का ? तुलसी माहात्म्य जाणून घ्या.

तुमच्या घरापाशी तुळस आहे का ? नसल्यास शक्य होईल तेवढी लवकर आणून लावा आणि हो,त्यापूर्वी हे तुलसीमाहात्म्य जाणून घ्या. धार्मिक तुलसीमाहात्म्य !—दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते,खगोलअभ्यासक सनातन वैदिक धर्माची शिकवण ‘ माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी सुद्धा माणसारखे वागावे ‘ अशी आहे.…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळस अंगणात का ? तुलसी माहात्म्य जाणून घ्या.

जानवे ” यज्ञोपवीत ” कधी घालावे ?

🔸जानवे कधी घालावे ?🔸 *गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, व्रतबंध किंवा मौजीबंधन असेही म्हणतात. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच…

संपूर्ण माहिती पहा 👆जानवे ” यज्ञोपवीत ” कधी घालावे ?

6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)

नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप) शिळे कर्म, ताजे कर्म👏🌿🌿 एक श्रीमंत माणूस भोजन करीत होता, तेव्हा दारावर एक भिकारी आला. या श्रीमंताने म्हटले, ‘पुढे चालू लाग” असे म्हणून त्याने तोंड फिरवले. त्या घरातील सून भिकाऱ्याला म्हणाली, ‘माफ…

संपूर्ण माहिती पहा 👆6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)

5 वाचावे असे ” कर्माच्या सिद्धांताचे महत्व. “

🌈🕉🙏🏻 कर्माच्या सिद्धांताचे महत्व. 👏🇮🇳 सिद्धांत म्हणजे साध्य व मान्यता याचा आधार घेऊन सिद्ध करणे होय. सिध्दांत सिद्ध करण्यासाठी उतराच्या सुरवातीलाच कोणतीही एक मान्यता मानावी (suppose A=B) लागते. जसे १०वित आम्ही भूमितीत मानत होतो.त्यानंतर काही समीकरण मांडून शेवटी म्हणून A=B…

संपूर्ण माहिती पहा 👆5 वाचावे असे ” कर्माच्या सिद्धांताचे महत्व. “

4 वाचावे असे ” भाग्य या पुरूषार्थ ” कौन शक्तिशाली ? हिंदी

भाग्य से बढ़कर पुरूषार्थ है➖*🏵️🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 राजा विक्रमादित्य के पास सामुद्रिक लक्षण जानने वाला एक ज्योतिषी पहुँचा। विक्रमादित्य का हाथ देखकर वह चिंतामग्न हो गया। उसके शास्त्र के अनुसार तो राजा दीन, दुर्बल और कंगाल होना चाहिए था, लेकिन वह तो…

संपूर्ण माहिती पहा 👆4 वाचावे असे ” भाग्य या पुरूषार्थ ” कौन शक्तिशाली ? हिंदी

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

भाग १ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

🔸गोसावी-बैरागी.🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— वैशिष्टे १:भारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामीगोसावी :-इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय.वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. वैशिष्टे २:वैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतातगोसावी हा…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग १ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

राजसिक आहार Rajasic Food ये आहार शरीर और मस्तिष्क को कार्य करने के लिए प्रेरित करते हैं। इनका अत्यधिक सेवन शरीर में अतिसक्रियता, बेचैनी, क्रोध, चिड़चिड़ापन, अनिद्रा इत्यादि लाते हैं Iअतिस्वादिष्ट खाद्य पदार्थ राजसिक हैं Iउदाहरण – मसालेदार भोजन, प्याज,…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

Sattvic Food Satvik Foodसात्विक आहार Sattvic Food Satvik Food सात्विक भोजन वह है जो शरीर को शुद्ध करता है और मन को शांति प्रदान करता है I पकाया हुआ भोजन यदि ३-४ घंटे के भीतर सेवन किया जाता है तो…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

संध्याकाळी या ७ गोष्टी करूच नका

संध्याकाळी या गोष्टी करू नकासंध्याकाळी या 7 गोष्टी केल्यास तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी काही कामे निषिद्ध मानली जातात. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे या गोष्टींचे पूर्णपणे पालन करणे कधीकधी शक्य होत नाही. परंतु जितके शक्य असेल तितके, या…

संपूर्ण माहिती पहा 👆संध्याकाळी या ७ गोष्टी करूच नका

गीता जयंती महात्म्य

श्रीमद्भगवद्गीता मुख्य सूची गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ गीता जयंती महात्म्य गीता महात्म्य अभंग गीता नमन, न्यास, ध्यान मोक्षदा एकादशी गीता १ ला अध्याय गीता २ रा अध्याय गीता ३ रा अध्याय गीता…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता जयंती महात्म्य

अन्नाचा,भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

नमस्ते, सुप्रभात। अन्न विषयी चांगली माहिती आपल्यापुढेस्नेहपूर्वक मांडत आहे। अन्नाचा भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? यावर आपण एक उदाहरण बघू:–*” तीन महीन्याचा एक प्रयोग करुन बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे…

संपूर्ण माहिती पहा 👆अन्नाचा,भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

एकनाथी भागवत ग्रंथ उत्पत्ती, महात्म्य

!! श्रीएकनाथी भागवत ग्रंथ रचनेचा इतिहास !! श्रीसंत एकनाथमहाराजकृत ग्रंथकौस्तुभ “श्रीएकनाथी भागवत” जयंती निमित्त्य ! हा ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायातील प्रमुख तीन ग्रंथापैकी एक होय. शब्दापुढे अर्थ धावे अशा सर्वसामांन्यांना समजणाऱ्या नेहमीच्याच नाथ भाषेत या ग्रंथाचे प्रकटीकरण झाले आहे. श्रीमद्‍भागवताच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆एकनाथी भागवत ग्रंथ उत्पत्ती, महात्म्य

शुभ कार्यांमध्ये नारळ का फोडतात ?

शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलं जातं. नारळाला…

संपूर्ण माहिती पहा 👆शुभ कार्यांमध्ये नारळ का फोडतात ?

लवकर परमार्थ का करावा ?

जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर मनुष्याने आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरवात करावी….आपल्या अंतरात्म्यात आध्यात्मिकतेचे बीज जीवनाच्या आरंभी जर पेरले नाही तर उत्तरायुष्यात आध्यात्मिक भाव निर्माण होऊ शकणार नाही….म्हणून …झडझडोनि वहिला निघ ! इये भक्तिचिये वाटे लाग….असे माउली सांगतात. मनुष्य एकदा…

संपूर्ण माहिती पहा 👆लवकर परमार्थ का करावा ?

परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

पूर्वीचे लोक ‘परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!*~~~~~~~~~~आपण *’अन्न हे पूर्णब्रह्म’* मानतो. परंतु सद्यस्थितीत आपण अन्नग्रहण करताना कुठलेच नियम पाळत नाही. अरबट-चरबट खात राहतो. त्या खाण्याचे परिणाम आपल्या शरीरावरच नाही, तर मनावरदेखील होतात. अन्नग्रहण हा एक संस्कार आहे. तो…

संपूर्ण माहिती पहा 👆परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

कपाळी गंध कशासाठी लावायचे ?* ते नेमके कुठे लावावे ? कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी कमीपणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची…

संपूर्ण माहिती पहा 👆कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

जप एक दैवी शक्ति

जप … एक दैवी शक्ति शास्त्रानुसार ‘ज’ चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि ‘प’ चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते.…

संपूर्ण माहिती पहा 👆जप एक दैवी शक्ति

अशौच अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर..

अशौच* अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर दुसरा कोणी अधिकारी नसेल तर पिता, माता, मातामह इत्यादिकांचे दहनादिक अंत्यकर्म ब्रह्मचार्‍याने करावे, व कर्मांगभूत १० दिवस अस्पृश्यत्व लक्षण अशौच धरावे. त्याकालीही ब्रह्मचार्‍याने अशौची यांचे अन्न भक्षण करू नये व अशौची यांस स्पर्श होईल…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर..

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?* 🌹 कांदा लसूण हे पदार्थ चातुर्मासात अभक्ष्य सांगितले आहेत. मनुस्मृतीत“लशुनं गृंजनं चैव पलांडुकवकादि च । अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्य प्रभवानिच ।।”कांदालसूण हे पदार्थ शरीरात विकार व वासना वाढवून ते बुद्धीची ग्रहणक्षमता कमी करतात. म्हणून त्यांना मनुमहाराजांनी…

संपूर्ण माहिती पहा 👆चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

देवघरातील देवांच्या मूर्ती कश्या असाव्यात ?

देवघरातील देवांच्या मूर्ती “घरात दोन लिंगे पूजू नयेत. त्याचप्रमाणे दोन शालग्राम, दोन द्वारकाचक्रे (चक्रांक), दोन सूर्यकांत, तीन देवी, तीन गणपती दोन शंख शहाण्याने पुजू नयेत.” “दोन चक्रांक पूजावेत, एक चक्रांक पूजू नये” असे दुसर्या ग्रंथात सांगितले आहे. त्यावरून दोन चक्रांक…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघरातील देवांच्या मूर्ती कश्या असाव्यात ?

वारकरी रोजनिशी प्रकल्पाचे दाते, आधारस्तंभ

प्रकल्पाला दान देऊन सहकार्य करावे.“वारकरी रोजनिशी प्रकल्प” ला दान देणाऱ्या “दान वीरांचे” सस्नेह हार्दिक अभिनंदन अनु. देणगीदारांचे नांवे रुपये १ .वै. विश्वासराव रामराव मोरेयांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे मोठे चिरंजीवह. भ. प. धनंजय महाराज मोरे यांनी रुपये १ लाख रुपये (100,000)…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी रोजनिशी प्रकल्पाचे दाते, आधारस्तंभ

ज्ञान अंतिम साधन आहे का?

बुध्दीमंतांनी साधनेत सावध रहावे । ज्ञान हे जीवनाचे सर्वस्व नव्हे ॥ निव्वळ कर्मयोग करण्यामध्ये मनुष्याचे आयुष्य सार्थक होत नाही, त्यातच साधनेचा अंत होत ना ही. प्रामाणिकपणे केलेल्या कर्मयोगाने मानवाचे चित्त निर्मल होऊन त्याच्या प्रज्ञाचक्षूला मनःपटलाला प्रज्वलित करणारा ज्ञानाचा प्रकाश गोचर…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञान अंतिम साधन आहे का?

वास्तुपुरुष वास्तुशांती

कौन हैं वास्तु पुरुष? जानें उन्हें प्रसन्न करने का तरीक़ा (Who Is Vastu Purush And What Is His Importance In Vastu Shashtra ) जब भी किसी मकान, भवन या कारखाने का निर्माण किया जाता है, तो उसके पहले वहां वास्तु…

संपूर्ण माहिती पहा 👆वास्तुपुरुष वास्तुशांती

संत व त्यांची एकूण अभंग रचना

 संत व त्यांची अभंग रचना     महाराष्ट्र व देशातील वारकरी सांप्रदायातील संत व त्यांच्या रचित अभंगाची संख्या जी आमच्या कडे उपलब्ध आहे ती येथे देत आहोत.  ही माहिती गीता प्रेस मार्फत प्रकाशित सकल संतवाणी -गाथा भाग १ व २ …

संपूर्ण माहिती पहा 👆संत व त्यांची एकूण अभंग रचना

धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

धृति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह:।धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥ 1 – धृति ( धैर्य रखना, संतोष, )2 – क्षमा ( दया , उदारता )3 – दम ( अपनी इच्छाओं को काबू करना , निग्रह )4 –अस्तेय ( चोरी न करना ,…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

स्त्रियांनी स्मशानभूमी मध्ये का जाऊ नये?

-:🛑 या ३ कारणांमुळे :————-:🛑 स्त्रियांनी स्मशानभूमीमध्ये जाऊ नये :———— || श्रीमद् भागवत गीतानुसार जन्म घेतलेल्या प्रत्येक|| जीवाचा मृत्यू निश्चित आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर|| अंत्ययात्रा काढली जाते आणि अंत्यसंस्कार केले जातात.|| अंत्ययात्रेमध्ये पुरुष जाऊ शकतात परंतु स्त्रियांना स्मशान|| घाट वर्जित आहे.…

संपूर्ण माहिती पहा 👆स्त्रियांनी स्मशानभूमी मध्ये का जाऊ नये?

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

GANAPATI GANESH PUJA NIYAMगणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन, शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत.श्रीगणेशाच्या पाठीचे…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती पूजा नियम संबंधित माहिती

यांच अन्न खाऊ नका, नरकात जाल!

इन लोगों के घर कभी न करें भोजन वरना होगी नरक की प्राप्ति गरूड़ पुराण वैष्णव संप्रदाय से संबंधित है और सनातन धर्म में मृत्यु के बाद सद्गति प्रदान करने वाला माना जाता है। अठारह पुराणों में गरुड़ महापुराण का…

संपूर्ण माहिती पहा 👆यांच अन्न खाऊ नका, नरकात जाल!

दारू मद्यपानाचा वेदाने केलेला निषेध

वेदों में #शराब आदि नशे को करने से मना किया गया है। क्योंकि इससे बुद्धि भ्रष्ट हो जाती है। वेद में मनुष्य को सात मर्यादायों का पालन करना निर्देश दिया गया हैं। #ऋग्वेद 10/5/6 इनके विपरीत अमर्यादाओं में से कोई…

संपूर्ण माहिती पहा 👆दारू मद्यपानाचा वेदाने केलेला निषेध

बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

💥 जागतिक पर्यटन दिन… बुलडाण्यातल्या खास पर्यटन स्थळांबद्दल माहिती… लोणार सरोवर – कमळजा देवीचे मंदिर, बारवेचा सुरेख दगडीकामात कोरलेला संपूर्ण परिसर सिंदखेडराजा – मातृतीर्थ जिजाऊंचे जन्म ठिकाण, म्हणजेच माहेर घर. प्राचीन वाडा, प्राचीन शिल्प, प्राचीन काळातील दैनंदिन वापरतील वस्तू इथे…

संपूर्ण माहिती पहा 👆बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. संजीवन समाधी नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

मंदिरात कासव कूर्म का असते ?

मंदिरात कासव का असते ? कासवाचा स्वत:च्या इंद्रियांवर ताबा असतो.सर्व इंद्रियांवर ताबा असणार्‍या योग्याचे प्रतीक म्हणजे “कासव’.श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असणे कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला ‘स्वत:ची कुंडलिनी…

संपूर्ण माहिती पहा 👆मंदिरात कासव कूर्म का असते ?

ज्ञानेश्वरीतील शब्द असे आहेत.

ज्ञानेश्वरीतील शब्द कसे आहेत. ❓❓ साच आणि मवाळ | मितले आणि रसाळ | शब्द जैसे कल्लोळ अमृताचे | साच (सत्य) मवाळ (मृदू) मितले (अगदी कमी) रसाळ (रसयुक्त) शब्द जैसे कल्लोळ अमृताचे (शब्द जणूंकाही अमृताच्या लाटाच. माऊली बोलतात, तेणें अबालसुबोधें |…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वरीतील शब्द असे आहेत.

रामायण प्रश्न उत्तरे

समसामयिक सामान्य ज्ञान रामायण से जुड़े 13 रहस्य जिनसे दुनिया अभी भी अनजान है Oct 25, 2019, Nikhilesh Mishra     ऐसा माना जाता है कि मूल रामायण की रचना “ऋषि वाल्मीकि” द्वारा की गई थी, लेकिन कई अन्य संतों और वेद…

संपूर्ण माहिती पहा 👆रामायण प्रश्न उत्तरे

ब्रम्हगिरी प्रदक्षिणा माहात्म्य त्र्यंबकेश्वर नाशिक

Bramhagiri Pradakshana mahatmy Tryambakeshwar Nashik *ब्रम्हगिरी पर्वत – गौतम ऋषी एक परिचय –* महर्षी गौतम ऋषिंचा जन्म शारद्वत झाला होता. लहानपणापासूनच गौतम ऋषी वैज्ञानिक व धार्मिक विचारधारेचे होते. गौतम ऋषींच्या हृदयात प्रेम आणि त्यागाची भावना होती. बाल अवस्थेपासूनच गौतमऋषी शिवभक्त…

संपूर्ण माहिती पहा 👆ब्रम्हगिरी प्रदक्षिणा माहात्म्य त्र्यंबकेश्वर नाशिक

मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

*प्रश्न~ मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी*        *पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है❓*      *उत्तर ~* परम्परा हैं कि किसी भी मंदिर में दर्शन के बाद बाहर आकर मंदिर की पैड़ी या ऑटले पर थोड़ी देर बैठना। क्या…

संपूर्ण माहिती पहा 👆मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

दक्षिणा, आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?

आपल्याकडे अशा अनेक चालीरिती आहेत ज्या लोकं वर्षानुवर्षे कसोशीने पाळतात पण त्या आपण का पाळतो हे अनेकांना माहिती नसते. त्यातील एक प्रथा म्हणजे दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ५१, १०१, ५०१ अशा रकमेचे देणे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे. भटजींना दक्षिणा,…

संपूर्ण माहिती पहा 👆दक्षिणा, आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?

दृष्टांत 33 मुसळाने यादव कुलाचा नाश केला.?

यादवांच्या नाशाची कथा ऋषींना किती ज्ञान असते, त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी श्रीकृष्णपुत्र सांब यास स्त्रीवेश देऊन, पोट वाढवून गरोदर स्त्रीचे सोंग दिले व ऋषींपुढे उभे करून या ’स्त्रीला मुलगा होणार की मुलगी?’ असे विचारले. यादव आपली कुचेष्टा करीत आहेत, हे…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 33 मुसळाने यादव कुलाचा नाश केला.?

दृष्टांत 27 पाडाचे आंबे म्हणजेच दुखावलेला बाप

लघुकथा,सकाळचे साडेआठ वाजले होते. मोबाईल चाळत बसलो होतो .फेसबुक वर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून मेसेज करत होतो. बायकोला ऑफिसला जायचे होते त्यामुळे तिची आवर आवर चालू होती .आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. आण्णा (माझे वडील) आणि रेवती (माझी…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 27 पाडाचे आंबे म्हणजेच दुखावलेला बाप

दैवी जीवनाचे १८ नियम

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. दैवी जीवनाचे १८ नियम लक्षात ठेवा..? देह सोपवावा प्रारब्धावर। मन गुतंवावे सद्गुरू चरणावर !!            शांत समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात. हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆दैवी जीवनाचे १८ नियम

मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय?

श्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहितीमासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा.दिनांक २६/०८/२०१७ रोजी शनिवार भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला ऋषी पंचमी हे व्रत साजरे करतात.व या दिवशी सर्व…

संपूर्ण माहिती पहा 👆मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय?

स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

STRIYANCHE 16 AOLA SHRUNGAR सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें,  ५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, ६ निर्मल गृह व्यवस्थ, ७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, ८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ,  ९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, १० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, १२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम  १३ दुःखितांस साह्म-बिजवरा, १४…

संपूर्ण माहिती पहा 👆स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण