Category वारकरी वैभव

अमृतानुभव सार्थ सूची, प्रत्येक ओवीचे स्वतंत्र दीर्घ विवेचन

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 संतश्रेष्ठ प्रात:स्मारणीय श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अतिशय श्रेष्ठ असा ग्रंथ म्हणजे “अमृतानुभव. “सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट घेतो, वणवण फिरतो ते केवळ सुख, शांती, व समाधान मिळवण्यासाठी. पण खरंच माणसाला या गोष्टी सहज प्राप्त होतात का?…

संपूर्ण माहिती पहा 👆अमृतानुभव सार्थ सूची, प्रत्येक ओवीचे स्वतंत्र दीर्घ विवेचन

11 वाचावे असे “अर्जुनाचा श्रीकृष्णाला प्रश्न” “केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांनाच येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला ?

थोडाफार वेळ काढून नक्की वाचा.. व आत्मचिंतन करा… 💐 “अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न”-:💐 *”केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???* “जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही..”श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल-…

संपूर्ण माहिती पहा 👆11 वाचावे असे “अर्जुनाचा श्रीकृष्णाला प्रश्न” “केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांनाच येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला ?

अंतर्राष्ट्रीय वारकरी वैष्णव संप्रदाय संमेलन पटना बिहार 2022

Bihar Patna Janardhan Maharaj: ॥अंतर्राष्ट्रीय वारकरी वैष्णव संप्रदाय संमेलन ॥कालावधीः- गुरुवारः ज्येष्ठ शुद्ध नवमी गुरुवार दिनांक ९ जुन २०२२. ज्येष्ठ शुद्ध दशमी= स्मार्तएकदशी शुक्रवार दिनांक १० जुन २०२२ दशाहार गंगास्नान ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशी शनिवार दिनांक ११जुन २०२२ सर्व वारकरी…

संपूर्ण माहिती पहा 👆अंतर्राष्ट्रीय वारकरी वैष्णव संप्रदाय संमेलन पटना बिहार 2022

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्मज्ञानेश्वर महाराजांची पालखी:- ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्रोताचा अद्भुत परिणाम समाजमनावर घडला होता. त्या काळाच्या गरजेतून ज्ञानेश्वरांच्या विचारांच्या पालखीने परिवर्तनाची पहाट दाखवली. आज ज्ञानदेवांच्या विचारांची पालखी वेगळया मानवता धर्माची आस डोळयांत घेऊन समाजाकडे पाहत आहे. कोरोनाच्या महामारीने उद्ध्वस्त…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

10 वाचावे असे भीष्मपंचकव्रत, तुळशी माळ कशी धारण करावी.

🌹 भीष्मपञ्चकव्रत व तुळशीमाळ धारण 🌹 संकलन :- अशोककाका कुलकर्णी कार्तिक शुक्ल एकादशीपासून पांच दिकस भीष्मपंचकव्रत करावे. हे शुद्ध एकादशीचे दिवशी व्रताला आरंभ करून चतुर्दशीने विद्ध नसून सूर्योदयव्यापिनी अशा पौर्णिमेचे दिवशी समाप्त करावे. जर शुद्ध एकादशीला आरंभ केला असता क्षयाचे…

संपूर्ण माहिती पहा 👆10 वाचावे असे भीष्मपंचकव्रत, तुळशी माळ कशी धारण करावी.

संत ज्ञानेश्वरांची संपूर्ण ग्रंथसंपदा संक्षिप्त विवेचन

🎄🔴🎄 ३) ज्ञानदेवांची ग्रंथसंपदा महाराष्ट्रात सारस्वताचे झाड लावणारे ज्ञानेश्वर हे सर्व महाराष्ट्रीय लोकांच्या मनात माउलीचे स्थान पटकावून बसले आहेत. ८०० वर्षे होत आली तरी त्यांचे हे जनमानसातील स्थान कायम आहे. अवघ्या २१ व्या वर्षी समाधी घेणार्‍या ज्ञानदेवांचे चार ग्रंथ लोकप्रिय…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वरांची संपूर्ण ग्रंथसंपदा संक्षिप्त विवेचन

वारकरी सांप्रदाय व इतिहास

वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:-महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य दैवत…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी सांप्रदाय व इतिहास

पंढरपूर महाद्वार काला…अर्थात पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट

पंढरपूर महाद्वार काला… ज्यांच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पादुका असतात त्यांची शुध्द हरपते, म्हणून त्या पादुका डोक्यावर बांधलेल्या असतात बघा.त्या पादुकांचेच सामर्थ्य आहे की त्यांची समाधी लागते. पंढरपूरचा महाव्दार काला… पंढरपूर- जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावाया संत वचना प्रमाणे…

संपूर्ण माहिती पहा 👆पंढरपूर महाद्वार काला…अर्थात पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.* १) आळंदी – पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. २) पुणे – पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन…

संपूर्ण माहिती पहा 👆पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

बंडातात्या कराडकर यांना हवंय तरी काय?

ह भ प बंडातात्या कराडकर यांना हवंय तरी काय..आज महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी जाण्यासाठी आग्रह धरलेला आहे. या आग्रहामुळे पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे काही राजकीय, पुरोगामी व विरोधी…

संपूर्ण माहिती पहा 👆बंडातात्या कराडकर यांना हवंय तरी काय?

संतवीर बंडा तात्या कराडकर

विर वैष्णव ह,भ,प, बंडा तात्या कराडकर हे वारकरी सांप्रदायातील एक कृतीशील व्यक्तिमत्व असून ते वारकरी सांप्रदायातील जेष्ठ व्यक्ती आहेत. पूज्य बंडा तात्याअधिक माहिती जाणून घ्या.

संपूर्ण माहिती पहा 👆संतवीर बंडा तात्या कराडकर

संत व त्यांची एकूण अभंग रचना

 संत व त्यांची अभंग रचना     महाराष्ट्र व देशातील वारकरी सांप्रदायातील संत व त्यांच्या रचित अभंगाची संख्या जी आमच्या कडे उपलब्ध आहे ती येथे देत आहोत.  ही माहिती गीता प्रेस मार्फत प्रकाशित सकल संतवाणी -गाथा भाग १ व २ …

संपूर्ण माहिती पहा 👆संत व त्यांची एकूण अभंग रचना

श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. 🙏पंढरपूरचा महिमा………🍀 🌰 चंद्रभागा…..वारकरी  संप्रदायात  चंद्रभागेला  खूप  महत्व  आहे.  आधी स्नान  चंद्रभागेचे  मग  भगवंत  कथा  त्यानंतर  विठ्ठलाचे  दर्शन..  एक  वेळेस  विठ्ठलाचे  दर्शन  नाही  झाले  तरी।   चालेल  पण  चंद्रभागेचे  स्नान  झाले  पाहिजे.  एवढे  श्रेष्ठत्व  चंद्रभागा  नदीचे …

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य