Category ईतर लेख

श्रीराम प्रभूची आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा ।परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।। प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीराम प्रभूची आरती

श्रीराम प्रभुचा पाळणा

🌸श्री रामाचा पारंपरिक पाळणा🌸 बाळा जो जो रे, कुलभुषणा l दशरथनंदना llनिद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा ll धृ llबाळा जो जो रे….पाळणा लांबविला अयोध्येसी l दशरथाचे वंशी llपुत्र जन्माला ऋषीकेशी l कौशल्येचे कुशी ll १ llबाळा जो जो रे….रत्नजडित…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीराम प्रभुचा पाळणा

देशी (गावरान)गाईचे महत्व

Gavran Deshi Gaiche (Cow) Mahatva देशी गाईचे महत्त्व….!!! २४ जून १८१३ म्हणजे २०७ वर्षापूर्वी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये“देशी गाय” नष्ट करून भारतीय गरीब कसे करायचे? यावर चर्चा होऊन बिल मंजूर झाले. भारताचा सहा महिने ब्रिटिश तज्ज्ञांनी अभ्यास केला, तेव्हा…

संपूर्ण माहिती पहा 👆देशी (गावरान)गाईचे महत्व

7 वाचावे असे ” आपले शब्द आणि त्यांचे परिणाम अर्थात प्रपंचात महाभारत घडतं

🙏👉आपले शब्द आणि त्यांचे परिणाम 👈🙏 प्रपंचात महाभारत घडतं..! स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल. महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने…

संपूर्ण माहिती पहा 👆7 वाचावे असे ” आपले शब्द आणि त्यांचे परिणाम अर्थात प्रपंचात महाभारत घडतं

तुळस अंगणात का ? तुलसी माहात्म्य जाणून घ्या.

तुमच्या घरापाशी तुळस आहे का ? नसल्यास शक्य होईल तेवढी लवकर आणून लावा आणि हो,त्यापूर्वी हे तुलसीमाहात्म्य जाणून घ्या. धार्मिक तुलसीमाहात्म्य !—दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते,खगोलअभ्यासक सनातन वैदिक धर्माची शिकवण ‘ माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी सुद्धा माणसारखे वागावे ‘ अशी आहे.…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळस अंगणात का ? तुलसी माहात्म्य जाणून घ्या.

जानवे ” यज्ञोपवीत ” कधी घालावे ?

🔸जानवे कधी घालावे ?🔸 *गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, व्रतबंध किंवा मौजीबंधन असेही म्हणतात. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच…

संपूर्ण माहिती पहा 👆जानवे ” यज्ञोपवीत ” कधी घालावे ?

6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)

नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप) शिळे कर्म, ताजे कर्म👏🌿🌿 एक श्रीमंत माणूस भोजन करीत होता, तेव्हा दारावर एक भिकारी आला. या श्रीमंताने म्हटले, ‘पुढे चालू लाग” असे म्हणून त्याने तोंड फिरवले. त्या घरातील सून भिकाऱ्याला म्हणाली, ‘माफ…

संपूर्ण माहिती पहा 👆6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)

5 वाचावे असे ” कर्माच्या सिद्धांताचे महत्व. “

🌈🕉🙏🏻 कर्माच्या सिद्धांताचे महत्व. 👏🇮🇳 सिद्धांत म्हणजे साध्य व मान्यता याचा आधार घेऊन सिद्ध करणे होय. सिध्दांत सिद्ध करण्यासाठी उतराच्या सुरवातीलाच कोणतीही एक मान्यता मानावी (suppose A=B) लागते. जसे १०वित आम्ही भूमितीत मानत होतो.त्यानंतर काही समीकरण मांडून शेवटी म्हणून A=B…

संपूर्ण माहिती पहा 👆5 वाचावे असे ” कर्माच्या सिद्धांताचे महत्व. “

4 वाचावे असे ” भाग्य या पुरूषार्थ ” कौन शक्तिशाली ? हिंदी

भाग्य से बढ़कर पुरूषार्थ है➖*🏵️🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 राजा विक्रमादित्य के पास सामुद्रिक लक्षण जानने वाला एक ज्योतिषी पहुँचा। विक्रमादित्य का हाथ देखकर वह चिंतामग्न हो गया। उसके शास्त्र के अनुसार तो राजा दीन, दुर्बल और कंगाल होना चाहिए था, लेकिन वह तो…

संपूर्ण माहिती पहा 👆4 वाचावे असे ” भाग्य या पुरूषार्थ ” कौन शक्तिशाली ? हिंदी

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

खट्वांग राजाने देवाला एका दिवसात कसे प्राप्त केले ?

पौराणिक भारत इक्ष्वाकु राजाओं की कथाएँपौराणिक भारतइक्ष्वाकु राजाओं की कथाएँभारत का इतिहास राजा खट्वांग अपनी मृत्यु की जानकारी होते ही स्वर्ग छोड़कर अयोध्या आ गए!ईक्ष्वाकु वंश के द्वापर युगीन राजाओं में खट्वांग भी महाप्रतापी, धर्मपरायण एवं सत्यव्रती राजा हुए हैं।…

संपूर्ण माहिती पहा 👆खट्वांग राजाने देवाला एका दिवसात कसे प्राप्त केले ?

गौरी गणपती महात्म्य

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण गौरी गणपती बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण भद्रपद महिन्यात गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हिंदू महिलांचा एक महत्त्वाचा व्रत मानला जातो. गौरी पूजन हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे. त्याला महालक्ष्मी पूजा देखील म्हटले जाते. गौरी या…

संपूर्ण माहिती पहा 👆गौरी गणपती महात्म्य

काय आहे बलिप्रतिपदेची कथा ?

🕉️ बलिप्रतिपदा 🕉️२६/१०/२०२२, बुधवार दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. या दीपोत्सवाची सुरुवातच गोमातेच्या पूजनाने होते व सांगता ही बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेने होत असते. या दिवाळीच्या उत्सवामध्येच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन…

संपूर्ण माहिती पहा 👆काय आहे बलिप्रतिपदेची कथा ?

संध्याकाळी या ७ गोष्टी करूच नका

संध्याकाळी या गोष्टी करू नकासंध्याकाळी या 7 गोष्टी केल्यास तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी काही कामे निषिद्ध मानली जातात. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे या गोष्टींचे पूर्णपणे पालन करणे कधीकधी शक्य होत नाही. परंतु जितके शक्य असेल तितके, या…

संपूर्ण माहिती पहा 👆संध्याकाळी या ७ गोष्टी करूच नका

पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं. गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती

पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं..गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती मित्रांनो, महिलांच्या काही गोष्टी पतीला एका रात्रीत करोडपती पासून रोडपती बनवतात. सोबतच जर घरात होत असतील या चुका तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला गरीब…

संपूर्ण माहिती पहा 👆पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं. गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती

श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला..सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते ?

मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते?…………………..मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला, तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव-दानवांमध्ये चढाओढ लागली होती, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा!मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, मृत्यू टाळणे…

संपूर्ण माहिती पहा 👆मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते ?

यज्ञोपवित जानवे म्हणजे नेमके काय ?

यज्ञोपवित….जानवे म्हणजे नेमके काय ?… ⛳⛳⛳⛳⛳◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो◆दुसर्‍यावर अग्नी असतो◆तिसर्‍यावर नवनाग असतो◆चौथ्यावर सोम◆पाचव्यावर पितर◆सहाव्यावर प्रजापती◆सातव्यावर वायू◆आठव्यावर सुर्यनारायण◆नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतातअसे नऊ सुत्रिचे(तंतू) तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून…

संपूर्ण माहिती पहा 👆यज्ञोपवित जानवे म्हणजे नेमके काय ?

शेगाव संस्थानला जमते ते महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थानला का जमू नये ?

जे, शेगाव संस्थानला जमतें ते महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थानला का जमू नये ?इतर सर्व संस्थान व्यवस्थापनाने याचा विचार करावा . ✍️✍️ हे एक वेगळे प्रकरण। शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थान हे विदर्भासारख्या ग्रामीण भागात असलेलं लाखो भाविकांच श्रद्धास्थान…

संपूर्ण माहिती पहा 👆शेगाव संस्थानला जमते ते महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थानला का जमू नये ?

शाप म्हणजे काय व सत्य काय?

शाप म्हणजे काय?* शाप ही अभद्र वाणी किंवा अपशब्द आहे. एखाद्या व्यक्तीची जेव्हा पिळवणूक होते ,त्याला दिल्या जाणा-या त्रासाचा कहर, अतिरेक , कळस होतो अशा वेळी ती त्रस्त व्यक्ती अभद्र वाणी उच्चरते. यात दोन घटक आहेत. एक त्रास देणारा तर…

संपूर्ण माहिती पहा 👆शाप म्हणजे काय व सत्य काय?

झेपेल इतकंच करावं

दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं… अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो आणि झटतो… प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे-पुढे करतो… कोणताही स्वार्थ नसतांना देखील… मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात… ज्यांच्यासाठी करतो त्याला वाटतं,…

संपूर्ण माहिती पहा 👆झेपेल इतकंच करावं

लवकर परमार्थ का करावा ?

जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर मनुष्याने आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरवात करावी….आपल्या अंतरात्म्यात आध्यात्मिकतेचे बीज जीवनाच्या आरंभी जर पेरले नाही तर उत्तरायुष्यात आध्यात्मिक भाव निर्माण होऊ शकणार नाही….म्हणून …झडझडोनि वहिला निघ ! इये भक्तिचिये वाटे लाग….असे माउली सांगतात. मनुष्य एकदा…

संपूर्ण माहिती पहा 👆लवकर परमार्थ का करावा ?

विजय सर पांढरे एक तत्वचिंतक

विजयजी पांढरे सर982299257827-11-2021vbpandhare@gmail.com अभंग चिंतन :- हिरा ठेविता ऐरणी अनासक्त कर्म

संपूर्ण माहिती पहा 👆विजय सर पांढरे एक तत्वचिंतक

अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललो होतो… तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला… त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते… मला आश्चर्य वाटले… मी त्या लिस्टमधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे…

संपूर्ण माहिती पहा 👆अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही

नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं…

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं, निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं.,, मातीने त्याच्या नाजूक पाकळ्यांना जोजवत विचारलं, “काही त्रास नाही ना झाला”?… सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा प्रयत्न केला आणि पाकळ्यांनीच नाही म्हणून खुणावलं… काही क्षण असेच गेले……

संपूर्ण माहिती पहा 👆नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं…

त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात…

तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं शंका निरसन करत असत… समस्येतून उपाय सांगत असत… त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे… त्यामुळे प्रत्येकजण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुध्दांकडे येत असे… एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान…

संपूर्ण माहिती पहा 👆त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात…

आपल्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे…

आपला दृष्टिकोन स्वच्छ ठेवा एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नवीन भाडेकरू राहायला येतात… खिडकीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहून बायको नवऱ्याकडे तक्रार करते की, “लोक खूप चांगले आहेत, पण ते कपडे स्वच्छ धूत नाहीत”… नवरा म्हणतो, साबण संपला असेल……

संपूर्ण माहिती पहा 👆आपल्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे…

मत बनवताना मात्र घाई करू नये…

समज आणि गैरसमज तहान भुकेने अगदी व्याकुळ झालेले आणि घामाने चिंब भिजलेले तुम्ही, बऱ्यापैकीसावली असलेलं झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतय का हे बघताय… तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय…

संपूर्ण माहिती पहा 👆मत बनवताना मात्र घाई करू नये…

सुसंगती सदा घडो

प्रख्यात विद्वान आइनस्टाइनच्या ड्रायव्हरने एकदा आइनस्टाइन यांना म्हटले की, “सर मी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक सभेत बसून आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत”… हे ऐकून आइनस्टाइन हैराण झाले!… ते म्हणाले ठीक आहे… आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत, तेथील आयोजक मला…

संपूर्ण माहिती पहा 👆सुसंगती सदा घडो

पुण्य करता होय पाप, दूध पाजोनी पोसिला साप”

पदवी (डिग्री) मिळाली की, सुरुवात होते, ती नोकरी शोधण्याची… मग आपण अगदी भोळे भाबडे, सज्जन आहोत असे बनून व भासवून एखाद्या कंपनीत, संस्थेमध्ये किंवा सरकारी कार्यालयात मुलाखत (“इंटरव्ह्यू”) द्यायला जातो.. जसे काही आपल्यासारखे प्रामाणिक, शिष्टाचारी व कधीच हातून पाप झाले…

संपूर्ण माहिती पहा 👆पुण्य करता होय पाप, दूध पाजोनी पोसिला साप”

शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा, अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं…

अंतकाळी कोणीही नाही अतिशय दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी घटना घडली… डॉ. अरुण गोधमगावकर सर यांचे वृद्धाश्रमातच निधन झाले… डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉक्टर होते… त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले… ते मागील अनेक दिवसांपासून लातूर…

संपूर्ण माहिती पहा 👆शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा, अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं…

योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे…

मृत्युपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, “माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे”… हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे… मी ते तुला देतो… तू दागिन्यांच्या दुकानात जा… त्यांना सांग की, मला ते विकायचे आहे… ते आपल्याला किती ऑफर देतायत ते…

संपूर्ण माहिती पहा 👆योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे…

दहीभातात दडलंय आनंदाचं रहस्य

आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो… तसेच ब्राह्मण वर्ग नेहमी दहीभात खात असतो… तो दहीभात कसा योग्य आहे, ते आता सिद्ध झालं आहे… जगातील सर्वात जुनं शास्त्र म्हणून ओळखलं जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे… यानुसारच पूर्वीच्या काळी…

संपूर्ण माहिती पहा 👆दहीभातात दडलंय आनंदाचं रहस्य

सर्वांचा रंग एकच… तो म्हणजे शुभ्र !

दूधाला दुःख दिले की, दही बनते… दह्याला दुखावले की, ताक बनते… ताकाला त्रास दिला, तर लोणी बनते… लोण्याला लोळवले तर तूप बनते… दुधापेक्षा दही महाग… दह्यापेक्षा ताक महाग… ताकापेक्षा लोणी महाग… लोण्यापेक्षा तूप महाग… परंतु या सर्वांचा रंग एकच… तो…

संपूर्ण माहिती पहा 👆सर्वांचा रंग एकच… तो म्हणजे शुभ्र !

चांगलं द्या, चांगलंच मिळेल

एकदा असं घडलं, श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णाला बोलतो, मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे… त्यासाठी तू माझी मदत कर… श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की, तुला ते शक्य नाही… पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो……

संपूर्ण माहिती पहा 👆चांगलं द्या, चांगलंच मिळेल

परमार्थ आणखी वेगळं काय शिकवतो…?

एकदा असं घडलं, देवळात भागवत कथा झाली… त्या कथेची सांगता झाली आणि त्याचवेळी सर्वांना प्रसादही दिला… सारी आवरा-आवर झाल्यावर, तिथं एक वृद्धा आली… म्हणाली, “प्रसाद कधी भेटेल”?… सारे जिकडचे तिकडे झाल्याचं तिला कळल्यावर, ती थोडीशी खट्टू झाली… तेवढ्यात त्या कार्यालयात…

संपूर्ण माहिती पहा 👆परमार्थ आणखी वेगळं काय शिकवतो…?

गंभीर बनू नका

फार गंभीर बनून कोणीही जगू नका… हे विश्व करोडों वर्षापासून आहे… रामकृष्ण आले गेले, तसेच कित्येक आले आणि गेले… कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही… जे व्हायचे ते होत राहणार आहे… तुम्हाला विचारून काही घडणार नाही… या जगात आपले काहीच नसते,…

संपूर्ण माहिती पहा 👆गंभीर बनू नका

मोल

माझ्या ओळखीतल्या एकाला पेन हरवण्याची वाईट सवय होती… तो कायम आपल्या निष्काळजीपणामुळे पेन कुठे तरी विसरून येत असे… आपल्या या सवयीमुळे तो कायम स्वस्तातले पेन खरेदी करून वापरत असे… त्यामुळे असे किरकोळ किमतीचे पेन हरवले तरी त्याला त्याचे काहीच वाटत…

संपूर्ण माहिती पहा 👆मोल

बाळासाहेब हांडे ( जेष्ठ पत्रकार )

ध्येयनिष्ठ वाटचाल करणारे शिस्तप्रिय बाळासाहेब हांडे बळीराम तांबडेअनेकांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि कोणाच्याही हाकेला धाऊन जाणाऱ्या निगर्वी बाळासाहेब हांडे यांचा मित्र परिवार फार मोठा आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा जवळचा संबंध आलाआणि त्यातून ते घडले. अतिशय शिस्तप्रिय असलेले बाळासाहेब हांडे हे…

संपूर्ण माहिती पहा 👆बाळासाहेब हांडे ( जेष्ठ पत्रकार )

तिर्थ प्रसाद कसा ग्रहण करावा

*तिर्थ प्रसाद* 🌹 तिर्थ घेताना*”अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशानं। दत्तपदोदकं तीर्थं जठरे धारयाम्याहं ।।”*  हा मंत्र म्हणून तिर्थ घ्यावे. तिर्थ घेताना *’प्रथमं कायाशूध्यर्थ । द्वितीयं धर्मासाधनं त्रितीयम मोक्षमपनुयात’*  असे म्हणून ३ वेळा तिर्थ प्रश्न करतात. वरील विधी निषेधाचा अंगीकार…

संपूर्ण माहिती पहा 👆तिर्थ प्रसाद कसा ग्रहण करावा

परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

पूर्वीचे लोक ‘परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!*~~~~~~~~~~आपण *’अन्न हे पूर्णब्रह्म’* मानतो. परंतु सद्यस्थितीत आपण अन्नग्रहण करताना कुठलेच नियम पाळत नाही. अरबट-चरबट खात राहतो. त्या खाण्याचे परिणाम आपल्या शरीरावरच नाही, तर मनावरदेखील होतात. अन्नग्रहण हा एक संस्कार आहे. तो…

संपूर्ण माहिती पहा 👆परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

काश्मीरच्या अनंत जुन्या कथा (मायथोलॉजी नाही, मिथ्या नाही हे ठासून सांगत)

काश्मीरच्या अनंत जुन्या कथा (मायथोलॉजी नाही, मिथ्या नाही हे ठासून सांगत) — काश्मीर हे ज्ञानसाधनेचे केंद्र म्हणून कश्यप ऋषींनी वसवले. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासुन. ‘काश्यपस्य मीर’ ! संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. काश्यप हे सध्या सुरू असलेल्या…

संपूर्ण माहिती पहा 👆काश्मीरच्या अनंत जुन्या कथा (मायथोलॉजी नाही, मिथ्या नाही हे ठासून सांगत)

आयुर्वेदाच्या दृष्टीने दही वाईट असतं का?

आयुर्वेदसमजगैरसमज* प्रश्न:आयुर्वेदाच्या दृष्टीने दही हे वाईट असतं का? उत्तर:दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विराजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते…

संपूर्ण माहिती पहा 👆आयुर्वेदाच्या दृष्टीने दही वाईट असतं का?

बाराखडीचा नवीन अर्थ

किती सुंदर बाराखडी प्रत्येकाने अंगीकारावी अशी अ : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.आ: आत्मा कुणाचाही दुखवू नये.इ : इच्छाशक्ती प्रबळ असावी.ई : इमानदारीने काम करावे.उ: उपकार कुणाचाही घेऊ नये.ऊ : ऊठसूट कुणाकडे धावू नये.ए : ऐतखाऊ बनून जगू नये.ऐ : ऐकावे…

संपूर्ण माहिती पहा 👆बाराखडीचा नवीन अर्थ

शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो….

शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो.” असे भगवान श्री दत्तगुरु सांगतात. “चढलेला मोठा आवाज”… आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे…

संपूर्ण माहिती पहा 👆शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो….

वटपौर्णिमा व धर्मशास्त्रातील वृक्ष लागवड

स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे*: अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।। अश्वत्थः = पिपंळपिचुमन्दः = कडूनिंबन्यग्रोधः = वट वृक्षचिञ्चिणी = चिंचकपित्थः = कवठबिल्वः = बेलआमलकः = आवळाआम्रः = आंबा(उप्ति = झाडे लावणे) जो कोणी या झाडांची लागवड…

संपूर्ण माहिती पहा 👆वटपौर्णिमा व धर्मशास्त्रातील वृक्ष लागवड

संस्कृत ग्रंथ व लेखक प्राचीन

1-अष्टाध्यायी पाणिनी2-रामायण वाल्मीकि3-महाभारत वेदव्यास4-अर्थशास्त्र चाणक्य5-महाभाष्य पतंजलि6-सत्सहसारिका सूत्र नागार्जुन7-बुद्धचरित अश्वघोष8-सौंदरानन्द अश्वघोष9-महाविभाषाशास्त्र वसुमित्र10- स्वप्नवासवदत्ता भास11-कामसूत्र वात्स्यायन12-कुमारसंभवम् कालिदास13-अभिज्ञानशकुंतलम् कालिदास14-विक्रमोउर्वशियां कालिदास15-मेघदूत कालिदास16-रघुवंशम् कालिदास17-मालविकाग्निमित्रम् कालिदास18-नाट्यशास्त्र भरतमुनि19-देवीचंद्रगुप्तम विशाखदत्त20-मृच्छकटिकम् शूद्रक 21-सूर्य सिद्धान्त आर्यभट्ट22-वृहतसिंता बरामिहिर23-पंचतंत्र। विष्णु शर्मा24-कथासरित्सागर सोमदेव25-अभिधम्मकोश वसुबन्धु26-मुद्राराक्षस विशाखदत्त27-रावणवध। भटिट28-किरातार्जुनीयम् भारवि29-दशकुमारचरितम् दंडी30-हर्षचरित वाणभट्ट31-कादंबरी वाणभट्ट32-वासवदत्ता सुबंधु33-नागानंद हर्षवधन34-रत्नावली हर्षवर्धन35-प्रियदर्शिका…

संपूर्ण माहिती पहा 👆संस्कृत ग्रंथ व लेखक प्राचीन

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश* भुकेलेल्यांना = अन्नतहानलेल्यांना = पाणीउघड्यानागड्यांना = वस्त्रगरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदतबेघरांना = आसराअंध,पंगु,रोग् यांना = औषधोपचारबेकारांना = रोजगारपशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना = अभयगरीब तरुण-तरुणींचे =लग्नदु:खी व निराशांना = हिंमतगोरगरिबांना=शिक्षणहाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व…

संपूर्ण माहिती पहा 👆संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

कळविण्यास आनंद होतो की स.न.वि.वि, श्री.रा.रा, शि.सा.न,

स.न.वि.वि. सुरुवातीला स.न.वि.वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय असे कदाचित वाटु शकेल.पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही. हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते…

संपूर्ण माहिती पहा 👆कळविण्यास आनंद होतो की स.न.वि.वि, श्री.रा.रा, शि.सा.न,

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर वा ओट्यावर थोडा वेळ का बसावे ?

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात? माहितीय??? आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून वापस आल्यावर मंदिराबाहेरील ओट्यावर किंवा पायऱ्यांवर बसायला पाहिजे. परंतु तुम्हाला माहितीय का…

संपूर्ण माहिती पहा 👆दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर वा ओट्यावर थोडा वेळ का बसावे ?

चित्त प्रसादन धर्म सार

चित्त प्रसादन चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय. योगसाधनेमध्ये चित्ताची एकाग्रता साधत असताना जे घटक चित्ताला एकाग्रतेपासून विचलित करतात त्यांचे वर्णन पतंजलींनी चित्तविक्षेप व विक्षेपसहभू म्हणजे…

संपूर्ण माहिती पहा 👆चित्त प्रसादन धर्म सार

अशौच देशांतरी मरण झाल्यास

अशौच देशांतरी मरण झाल्यास देशांतरी सपिंडाचे मरण १० दिवसांनंतर समजल्यास दीड महिनापर्यंत त्रिरात्र, सहामासपर्यंत पक्षिनी, नऊ मासपर्यंत १ दिवस व वर्षपर्यंत सज्जाति असे माधवाचे मत आहे. देशांतरी सपिंडाचे मरण १० दिवसांनंतर समजल्यास स्नानमात्र करावे असे विज्ञानेश्वर म्हणतो. या बाबतीत माधवाचे…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच देशांतरी मरण झाल्यास

गावास अशौच

गावास अशौच गावात जोपर्यंत प्रेत असेल तोपर्यंत गावास अशौच आहे. पण नगरास अशौच नाही. गाव व नगर यांची लक्षणे दुसर्‍या ग्रंथात पहावी. गाई, इत्यादि पशु मरण पावले असता जोपर्यंत त्या पशूचे प्रेत घरात राहील तोपर्यंत गृहस्थास अशौच. ब्राह्मणाच्या घरी कुत्रा…

संपूर्ण माहिती पहा 👆गावास अशौच

माऊली शिष्य हंसराज महाराज मिसाळ

पंढरीचे भूत मोठेबायको कोणासारखी असावी!जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर

संपूर्ण माहिती पहा 👆माऊली शिष्य हंसराज महाराज मिसाळ

शिवकालीन वजने(मापे)

शिवकालीन वजने (मापे) अठवे – शेराचा १/८अडशेरि – अडीच शेरअदपाव – अर्धा पावशेरअदमण – अर्धा मणअदशेर – अर्धा शेरअधोली – अर्धी पायलीअंजली – ओजळभर पानीआटके – अर्धा शेरआढक – चार शेर, पायलीकर्ष – सोळा माषांचे एक परीमाण कार्त – पाव…

संपूर्ण माहिती पहा 👆शिवकालीन वजने(मापे)

वारकरी रोजनिशी प्रकल्प दान

“वारकरी रोजनिशी” प्रकल्पाला दान का द्यावे?.उत्तर:कारण हा प्रकल्प वारकरी संतांचे साहित्य आधुनिक तंत्रज्ञान वापरून विनामुल्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहचवण्याचे काम २००३ पासून विनामुल्य करत आहे. या १९ वर्षात अनेक चढउतार “वारकरी रोजनिशी” ला आले परंतु आपल्या समस्त वारकऱ्यांचा मायबाप श्रीविठ्ठलाच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी रोजनिशी प्रकल्प दान

दैवी जीवनाचे १८ नियम

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. दैवी जीवनाचे १८ नियम लक्षात ठेवा..? देह सोपवावा प्रारब्धावर। मन गुतंवावे सद्गुरू चरणावर !!            शांत समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात. हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆दैवी जीवनाचे १८ नियम

कुलदेवतेची उपासना कशी करावी

कुलदेवतेची उपासना ! आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते. कुलदेवता या शब्दाचा…

संपूर्ण माहिती पहा 👆कुलदेवतेची उपासना कशी करावी

कुळदेवी / कुळदेवता माहीत करा

 जिन्हें कुलदेवी की जानकारी नहीं है उनके लिए पूजा विधि ·         कुलदेवी परिचय – उत्पत्ति, स्वरूप व महत्त्व हिन्दू समाज में कुलदेवियों का विशिष्ट स्थान है।  प्रत्येक हिन्दू वंश व कुल में कुलदेवी अथवा कुलदेवता की पूजा की परंपरा रही है।  यह परंपरा हमारे…

संपूर्ण माहिती पहा 👆कुळदेवी / कुळदेवता माहीत करा

मुलगी कोणास द्यावी नवरदेव वरासंबंधी गुणदोष

तुमचे आडनांव जर नक्की माहित असेल तर तुमच्या कुळाची माहिती घेण्यासाठीयेथे क्लिक करा. सर्व आडनांवे-surname- list यादी पहा माझे आडनांव नाही, येथे क्लिक करा. *वरासंबंधी गुणदोष दर्शवणारी वचने*~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( १ ) कन्या बुद्धिमान पुरुषास द्यावी.( २ ) वर विद्वान असावा.(…

संपूर्ण माहिती पहा 👆मुलगी कोणास द्यावी नवरदेव वरासंबंधी गुणदोष

मुलगी कोणास द्यावी नवरदेव वरासंबंधी गुणदोष

*वरासंबंधी गुणदोष दर्शवणारी वचने*~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ( १ ) कन्या बुद्धिमान पुरुषास द्यावी.( २ ) वर विद्वान असावा.( ३ ) वरास बंधू असावे, त्याचे शील चांगले असावे, व तो चांगल्या लक्षणांनी युक्त असावा. *( ४ ) वराचे कुल, शील ( स्वभाव ),…

संपूर्ण माहिती पहा 👆मुलगी कोणास द्यावी नवरदेव वरासंबंधी गुणदोष

औक्षण करणे किंवा ओवाळणे कसे करावे व काय फायदा

🔯औक्षण🔯औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे.वाढदिवस, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे. औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय यांविषयी येथे सविस्तर जाणून…

संपूर्ण माहिती पहा 👆औक्षण करणे किंवा ओवाळणे कसे करावे व काय फायदा

वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे

*”वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे.”*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂या विज्ञानात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत.पाय पडण्यासाठी आपण पुढच्या बाजूला झुकतो. आणि आपल्या दोन्ही हाथाने पाया पडतो. किंवा उजवा हात आणि उजवा पाय…

संपूर्ण माहिती पहा 👆वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे

आरती करतांना टाळ्या वाजवल्याचे फळआरती आणि क्लॅपिंग थेरपी

💐✍💐 *आरती आणि क्लॅपिंग थेरपी**(Clapping Theropy)* देवाची आरती करताना किंवा उत्साहाच्या क्षणी आपण आपसुकच टाळ्या वाजवतो. या टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होत असल्याचं समोर आलं आहे. म्हणून या प्रकाराला ‘क्लॅपिंग थेरपी’ असं म्हटलं जातं.म्हणून मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी…

संपूर्ण माहिती पहा 👆आरती करतांना टाळ्या वाजवल्याचे फळआरती आणि क्लॅपिंग थेरपी

सोळा भारतीय संवत ‌‍कालगणना

सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)-  १ कल्पाब्द, २ सृष्टिसंवत् ‌‍, ३ वामन संवत् ‌‍, ४ श्रीराम संवत् ‌‍, ५ श्रीकृष्ण संवत्‌, ६ यधिष्ठिर संवत ‌‍, ७ बौद्ध संवत्, ८ महावीर (जैन संवत्‌,) ९ श्रीशंकराचार्य संवत, १० विक्रमसंवत, ११ शालिवाहन संवत्…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा भारतीय संवत ‌‍कालगणना

सोळा प्रमुख वैदिक छंद-

सोळा प्रमुख वैदिक छंद- १ अत्यष्टि, २ अनुष्टुभ, ३ आष्टि, ४ अस्तारपंक्ति, ५ उष्णह, ६ ककम, ७ गायत्री, ८ जगती, ९ त्रिष्टुप्, १० पंक्ति, ११ प्रस्तार पंक्ति, १२ बृहती, १३ महापंक्ति, १४ विराज्, १५ शक्करी व १६ सतोबृहती.  (ऋग्वेददर्शन)  …

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा प्रमुख वैदिक छंद-

स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

STRIYANCHE 16 AOLA SHRUNGAR सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें,  ५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, ६ निर्मल गृह व्यवस्थ, ७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, ८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ,  ९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, १० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, १२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम  १३ दुःखितांस साह्म-बिजवरा, १४…

संपूर्ण माहिती पहा 👆स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

युगपरत्वे धर्माचरण चार युगे सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग

युगपरत्वे धर्माचरण –सत्ययुगात – चारही तत्वांचे आचरण असते.त्रेतायुगात – तप, दया, दान यांचे आचरण असते. (सत्य जाते)द्वापरयुगात – दया आणि दान यांचे आचरण रहाते. (सत्य, तप जाते)कलियुगात – फक्त दान हे आचरण शिल्लक रहाते. (सत्य, तप, दया जातात)त्यामुळे कलियुगात सात्विक दानाचे महत्व आहे.

संपूर्ण माहिती पहा 👆युगपरत्वे धर्माचरण चार युगे सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग

अर्धोदय पर्व ARDHODAY PARV

अर्धोदय पर्व-पौष व ॥ अमावास्येचा प्रथम भोग रविवारा व श्रवण नक्षत्राचा मध्यभाग व व्यतिपाताचा अत्यंभाग हे यो असले म्हणजे अर्धोदयपर्व होय. याचें पुण्य कोटि सूर्यग्रहणासमान आहे. (धर्मसिंधु) अर्धोदय –१) मास – पौष /माघ२) तिथी- अमावस्या३) वासर – रविवार४) योग- व्यतिपात५)…

संपूर्ण माहिती पहा 👆अर्धोदय पर्व ARDHODAY PARV

अवदसा अलक्ष्मी कुठे राहते

अलक्ष्मी/अवदसा/अवदसा ही लक्ष्मीची मोठी बहीण असून ती दुर्भाग्याची देवता मानलेली आहे. अलक्ष्मी दुर्भाग्य – इत्यादींची अधिपती देवता संस्कृत अलक्ष्मीः निवासस्थान पिंपळ वृक्ष लोक नरक, निर्ऋती, दिक्पाल वाहन गाढव, कावळा शस्त्र केरसुणी पती कलि (राक्षस) अपत्ये मृत्यू, अधर्म अन्य नावे/ नामांतरे…

संपूर्ण माहिती पहा 👆अवदसा अलक्ष्मी कुठे राहते

कढीपत्ता वा गोडनिंब : धनंजय महाराज मोरे

कढीपत्ता – भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध. भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध.‘कढीपत्ता’ म्हणजे परसबागेतील दुर्लक्षित रोपटेच म्हणा ना ! पण त्याचे अस्तित्व घरोघरी आहेच हं ! जसे हळदीबरोबर कुंकू (हळद – कुंकू) हा समास होतो, आल्याबरोबर लसूण, तसे कोथिंबीरीबरोबर…

संपूर्ण माहिती पहा 👆कढीपत्ता वा गोडनिंब : धनंजय महाराज मोरे

कुळदेवी / कुळदेवता माहीत करा

 जिन्हें कुलदेवी की जानकारी नहीं है उनके लिए पूजा विधि ·         कुलदेवी परिचय – उत्पत्ति, स्वरूप व महत्त्व हिन्दू समाज में कुलदेवियों का विशिष्ट स्थान है।  प्रत्येक हिन्दू वंश व कुल में कुलदेवी अथवा कुलदेवता की पूजा की परंपरा रही है।  यह परंपरा हमारे…

संपूर्ण माहिती पहा 👆कुळदेवी / कुळदेवता माहीत करा

भागवत महापूराण संक्षिप्त माहिती भाग १

 असे आहे श्रीमद्भागवत पुराण लेखक वेदव्यास स्कन्ध संख्या भागवत के १२ स्कन्द निम्नलिखित हैं- श्रोता शुक प्रथम स्कन्ध भक्तियोग और उससे उत्पन्न एवं उसे स्थिर रखनेवाला वैराग्यका वर्णन किया  है। देश भारत द्वितीय स्कन्ध ब्रह्माण्ड की उत्त्पत्ति एवं उसमें विराट्…

संपूर्ण माहिती पहा 👆भागवत महापूराण संक्षिप्त माहिती भाग १

कुलदेवता / कुळदेवता) या कुलदेवी / कुळदेवी पूजा

कुलदेवता (कुळदेवता) या कुलदेवी (कुळदेवी) की पूजा – हिन्दू पारिवारिक आराध्य व्यवस्था में कुलदेवता या कुलदेवी का स्थान सदैव से रहा है. प्रत्येक हिन्दू परिवार किसी न किसी ऋषि के वंशज हैं जिनसे उनके गोत्र का पता चलता है, बाद…

संपूर्ण माहिती पहा 👆कुलदेवता / कुळदेवता) या कुलदेवी / कुळदेवी पूजा

तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके

।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।। ।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ || गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।क्षिप्रा वेत्रवती…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके

प्राचीन आणि पौराणिक अस्त्र शस्त्र व युद्ध साहित्य

धनंजय महाराज मोरे  प्राचीन आर्यावर्त के आर्यपुरुष अस्त्र-शस्त्र विद्या में निपुण थे। उन्होंने अध्यात्म-ज्ञान के साथ-साथ आततियों और दुष्टों के दमन के लिये सभी अस्त्र-शस्त्रों की भी सृष्टि की थी। आर्यों की यह शक्ति धर्म-स्थापना में सहायक होती थी। प्राचीन…

संपूर्ण माहिती पहा 👆प्राचीन आणि पौराणिक अस्त्र शस्त्र व युद्ध साहित्य

धनंजय महाराज मोरे B.A./D.J./D.I.T.

२० जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक कार्यशाळा झाली. (प्रा.डॉ. दिलीप बिरुटेसर विषयतज्ञ होते) २० जानेवारी धनंजय महाराज मोरे यांची विकिपीडिया वर्कशॉप अटेंडकरण्याची जिद्द एवढी कि १९ तारखेस रात्री भंडारा जिल्ह्यतील कोणत्याश्या खेड्यात त्यांचे किर्तन होते ते आटोपून रातोरात प्रवास…

संपूर्ण माहिती पहा 👆धनंजय महाराज मोरे B.A./D.J./D.I.T.

वारकरी ग्रंथ app

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. येथून वारकरी ग्रंथाचे App-डाऊनलोड करा. भजनी मालिका१२७४ अभंग,९४ विभाग (प्रकरणे),३ सेकंदात अभंग सापडतो,विषय सूची, अनुक्रमणिका,अक्षर सूची, आद्याक्षर सूची,बटन :प्रत्येक पानावर.किंमत : मोफतडाऊनलोड करा. श्रीमद्‌भगवद्‌गीतामूळ संस्कृत श्लोक,संदर्भित अन्वयार्थ आणि अर्थ यासह.अनुक्रमणिका,अध्याय सूची,प्रत्येक पानावर.किंमत : मोफतडाऊनलोड करा.…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी ग्रंथ app