Category प्रश्नोत्तर सूची

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती गणेश १०८ नांवे नामावली

26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ❓ सविस्तर माहिती

-: मूळ लेखिका :- सौ.कल्याणी केळकर बापट 9604947256 बडनेरा, अमरावती 26/01/2023 गीताचा आशयया गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय…

संपूर्ण माहिती पहा 👆26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ❓ सविस्तर माहिती

त्यागपूर्वक भोग’ चा अर्थ अर्थात भोग भोगून त्यागी कसे व्हावे ? संत दासगणू महाराज

श्री दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषदाचं भाषांतराचं कार्य सुरु केलं होतं. आणि पहिल्याचं श्लोकापाशी ते अडले. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगत ।तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विव्दनम ।। अर्थात- या चराचरात जे म्हणून काही आहेपणानं दिसतं, भासतं, जाणवतं ते सारं ईश्वरानं…

संपूर्ण माहिती पहा 👆त्यागपूर्वक भोग’ चा अर्थ अर्थात भोग भोगून त्यागी कसे व्हावे ? संत दासगणू महाराज

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखन व संकलनराष्ट्रीय कीर्तनकारह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे ​*१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरीर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोङले आहे, म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण…

संपूर्ण माहिती पहा 👆आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

7 वाचावे असे ” आपले शब्द आणि त्यांचे परिणाम अर्थात प्रपंचात महाभारत घडतं

🙏👉आपले शब्द आणि त्यांचे परिणाम 👈🙏 प्रपंचात महाभारत घडतं..! स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल. महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने…

संपूर्ण माहिती पहा 👆7 वाचावे असे ” आपले शब्द आणि त्यांचे परिणाम अर्थात प्रपंचात महाभारत घडतं

तुळस अंगणात का ? तुलसी माहात्म्य जाणून घ्या.

तुमच्या घरापाशी तुळस आहे का ? नसल्यास शक्य होईल तेवढी लवकर आणून लावा आणि हो,त्यापूर्वी हे तुलसीमाहात्म्य जाणून घ्या. धार्मिक तुलसीमाहात्म्य !—दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते,खगोलअभ्यासक सनातन वैदिक धर्माची शिकवण ‘ माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी सुद्धा माणसारखे वागावे ‘ अशी आहे.…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळस अंगणात का ? तुलसी माहात्म्य जाणून घ्या.

जानवे ” यज्ञोपवीत ” कधी घालावे ?

🔸जानवे कधी घालावे ?🔸 *गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, व्रतबंध किंवा मौजीबंधन असेही म्हणतात. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच…

संपूर्ण माहिती पहा 👆जानवे ” यज्ञोपवीत ” कधी घालावे ?

6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)

नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप) शिळे कर्म, ताजे कर्म👏🌿🌿 एक श्रीमंत माणूस भोजन करीत होता, तेव्हा दारावर एक भिकारी आला. या श्रीमंताने म्हटले, ‘पुढे चालू लाग” असे म्हणून त्याने तोंड फिरवले. त्या घरातील सून भिकाऱ्याला म्हणाली, ‘माफ…

संपूर्ण माहिती पहा 👆6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)

5 वाचावे असे ” कर्माच्या सिद्धांताचे महत्व. “

🌈🕉🙏🏻 कर्माच्या सिद्धांताचे महत्व. 👏🇮🇳 सिद्धांत म्हणजे साध्य व मान्यता याचा आधार घेऊन सिद्ध करणे होय. सिध्दांत सिद्ध करण्यासाठी उतराच्या सुरवातीलाच कोणतीही एक मान्यता मानावी (suppose A=B) लागते. जसे १०वित आम्ही भूमितीत मानत होतो.त्यानंतर काही समीकरण मांडून शेवटी म्हणून A=B…

संपूर्ण माहिती पहा 👆5 वाचावे असे ” कर्माच्या सिद्धांताचे महत्व. “

4 वाचावे असे ” भाग्य या पुरूषार्थ ” कौन शक्तिशाली ? हिंदी

भाग्य से बढ़कर पुरूषार्थ है➖*🏵️🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 राजा विक्रमादित्य के पास सामुद्रिक लक्षण जानने वाला एक ज्योतिषी पहुँचा। विक्रमादित्य का हाथ देखकर वह चिंतामग्न हो गया। उसके शास्त्र के अनुसार तो राजा दीन, दुर्बल और कंगाल होना चाहिए था, लेकिन वह तो…

संपूर्ण माहिती पहा 👆4 वाचावे असे ” भाग्य या पुरूषार्थ ” कौन शक्तिशाली ? हिंदी

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

भाग १ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

🔸गोसावी-बैरागी.🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— वैशिष्टे १:भारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामीगोसावी :-इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय.वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. वैशिष्टे २:वैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतातगोसावी हा…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग १ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

मेलास तर बर होईल ! सुटका तरी होईल, हे तीच वाक्य, ” शाप कि वरदान “

मेलास तर बर होईल हे वाक्य शाप कि वरदान WARKARI-ROJNISHI वारकरी-रोजनिशी  तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥13- २७० ॥ सेवा-निवृत्ती शाप की वरदान!* प्रत्येकाने वाचावी: ह्रदय पिळवटून टाकणारी कथा .. रिटायर्ड माणूस जगात…

संपूर्ण माहिती पहा 👆मेलास तर बर होईल ! सुटका तरी होईल, हे तीच वाक्य, ” शाप कि वरदान “

पवित्र कार्यात मंगलकलश का स्थापन करतात ?

मंगलकलश याचे काय महत्व आहे ? 🚩 हिंदू संस्कृतीमध्ये कलशाला अनन्यसाधारण महत्व असून ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. कलश हे मांगल्य, सौभाग्य, आणि समृद्धीचे प्रतीक आहे. 🚩 घरात कोणतेही शुभकार्य असले की या शुभकार्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती…

संपूर्ण माहिती पहा 👆पवित्र कार्यात मंगलकलश का स्थापन करतात ?

गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

राजसिक आहार Rajasic Food ये आहार शरीर और मस्तिष्क को कार्य करने के लिए प्रेरित करते हैं। इनका अत्यधिक सेवन शरीर में अतिसक्रियता, बेचैनी, क्रोध, चिड़चिड़ापन, अनिद्रा इत्यादि लाते हैं Iअतिस्वादिष्ट खाद्य पदार्थ राजसिक हैं Iउदाहरण – मसालेदार भोजन, प्याज,…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

Sattvic Food Satvik Foodसात्विक आहार Sattvic Food Satvik Food सात्विक भोजन वह है जो शरीर को शुद्ध करता है और मन को शांति प्रदान करता है I पकाया हुआ भोजन यदि ३-४ घंटे के भीतर सेवन किया जाता है तो…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं. गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती

पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं..गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती मित्रांनो, महिलांच्या काही गोष्टी पतीला एका रात्रीत करोडपती पासून रोडपती बनवतात. सोबतच जर घरात होत असतील या चुका तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला गरीब…

संपूर्ण माहिती पहा 👆पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं. गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती

मार्गशीर्ष च्या गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं?

“मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं? श्री महालक्ष्म्यै नमः ।। काही दिवसांपूर्वी एका ज्योतिष विषयक फेसबुक ग्रुपवर एका महिलेने सार्वजनिक स्वरुपात एक प्रश्न विचारला होता…. “मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं?”यावर उत्तर देताना काहींनी योग्य ते अपेक्षित उत्तर…

संपूर्ण माहिती पहा 👆मार्गशीर्ष च्या गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं?

दत्तात्रयांचे २४ गुण – गुरु श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य २४ गुण – गुरु || श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि|| अवधूत यांचा संवाद आहे. `आपण कोणते गुरु केले…

संपूर्ण माहिती पहा 👆दत्तात्रयांचे २४ गुण – गुरु श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात

महत्त्वाचे १ ते 60 धार्मिक प्रश्न उत्तरे

धार्मिक प्रश्नमंजुषा प्र.१.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव काय होते?उत्तर – शारंगप्रश्न २. अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय आहे?उत्तर – गांडीवप्रश्न 3. शिव धनुष्याचे नाव काय होते?उत्तर – पिनाकQ.4. रामाचे नाव कोणत्या ऋषींनी ठेवले?उत्तर – वशिष्ठQ.5. कृष्णाचे कुलपिता कोण होते?उत्तर – गर्गाचार्यप्र.६. कृष्णाचे शिक्षण…

संपूर्ण माहिती पहा 👆महत्त्वाचे १ ते 60 धार्मिक प्रश्न उत्तरे

अन्नाचा,भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

नमस्ते, सुप्रभात। अन्न विषयी चांगली माहिती आपल्यापुढेस्नेहपूर्वक मांडत आहे। अन्नाचा भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? यावर आपण एक उदाहरण बघू:–*” तीन महीन्याचा एक प्रयोग करुन बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे…

संपूर्ण माहिती पहा 👆अन्नाचा,भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

शुभ कार्यांमध्ये नारळ का फोडतात ?

शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलं जातं. नारळाला…

संपूर्ण माहिती पहा 👆शुभ कार्यांमध्ये नारळ का फोडतात ?

लवकर परमार्थ का करावा ?

जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर मनुष्याने आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरवात करावी….आपल्या अंतरात्म्यात आध्यात्मिकतेचे बीज जीवनाच्या आरंभी जर पेरले नाही तर उत्तरायुष्यात आध्यात्मिक भाव निर्माण होऊ शकणार नाही….म्हणून …झडझडोनि वहिला निघ ! इये भक्तिचिये वाटे लाग….असे माउली सांगतात. मनुष्य एकदा…

संपूर्ण माहिती पहा 👆लवकर परमार्थ का करावा ?

ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली

ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली १.ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबाचे नाव काय.?”,“येसोपंत”,”मोरोपंत “,”हरीपंत”,”गोविंदपंत.उत्तर:- गोविंदपंत२.ज्ञानेश्वर महाराज यांचा आजीचे नाव काय.?”,“नीराबाई”,”शांताबाई”,”यमुनाबाई”,”कांताबाई.उत्तर:- नीराबाई३.ज्ञानेश्वर महाराज यांचा वडिलांचे नाव काय.?”,“विठ्ठल पंत”,”मोरो पंथ”,”हरी पंथ”,”गोविंद पंथ .उत्तर:- विठ्ठल पंत ४.ज्ञानेश्वर महाराज यांचा आईचे नाव काय.?”,“रुख्मिणी”,”रमाबाई”,”रुखाबाई”,”यापैकी नाही .उत्तर:-रुख्मिणी ५.ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली

धर्मशास्त्रातील झोपेचे नियम

झोपेचे नियम: धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी नियम :-👇🏼 १. सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये. २. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये. (मनु:स्मृति) ३. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. (विष्णुस्मृति) ४. विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्रातील झोपेचे नियम

जप एक दैवी शक्ति

जप … एक दैवी शक्ति शास्त्रानुसार ‘ज’ चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि ‘प’ चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते.…

संपूर्ण माहिती पहा 👆जप एक दैवी शक्ति

अशौच* रोदन (रडणे) केल्यास अशौच

अशौच* रोदन केल्यास अशौच ब्राह्मणादिकांनी आपल्या सवर्णातील मृताविषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन केल्यास स्नान. त्यानंतर रोदन केल्यास आचमन करावे. इतरांच्या विषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन करणार्‍या ब्राह्मणास त्रिरात्र, अस्थिसंचयनानंतर १ रात्र अशौच. इतरांविषयी अस्थिसंचयनापूर्वी त्याच्या घरी राहणे इत्यादि संबंध असता १ रात्र. त्यानंतर स्नान…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच* रोदन (रडणे) केल्यास अशौच

अशौच शव स्पर्श, अंत्ययात्रा गमन

अशौच* शव स्पर्श अशौच शव स्पर्श व शवाच्या मागून गमन इत्यादि संसर्गाशौच सांगतो- संसर्गाशौचात नित्य कर्माचा अनाधिकार नाही. अस्पृश्यत्व मात्र आहे. ते अस्पृश्यत्वही त्याचे भार्यापुत्र इत्यादिकांस नाही. संसर्ग कर्त्यासच आहे. याप्रमाणे त्याच्या घरातील त्याचे स्वामित्व असलेले अन्नादि पदार्थ घेऊ नये.…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच शव स्पर्श, अंत्ययात्रा गमन

अशौच भाचा मामा (मातुलादिकांचे) अंत्यकर्म

अशौच* 🌹 भाचा मातुलादिकांचे अंत्यकर्म जेव्हा भाचा इत्यादिक मातुलादिकांचे अंत्यकर्म करितो तेव्हा त्यास अंत्य कर्मसंबंधी १० दिवस, इत्यादि अशौच असता त्या अशौचात जर सपिंड मरणनिमित्तक १० दिवस इत्यादि अशौच प्राप्त झाले तर पुर्वीच्या अशौचाने त्याची शुद्धि होत नाही. कारण, कर्मांगभूत…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच भाचा मामा (मातुलादिकांचे) अंत्यकर्म

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?* 🌹 कांदा लसूण हे पदार्थ चातुर्मासात अभक्ष्य सांगितले आहेत. मनुस्मृतीत“लशुनं गृंजनं चैव पलांडुकवकादि च । अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्य प्रभवानिच ।।”कांदालसूण हे पदार्थ शरीरात विकार व वासना वाढवून ते बुद्धीची ग्रहणक्षमता कमी करतात. म्हणून त्यांना मनुमहाराजांनी…

संपूर्ण माहिती पहा 👆चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

आयुर्वेदाच्या दृष्टीने दही वाईट असतं का?

आयुर्वेदसमजगैरसमज* प्रश्न:आयुर्वेदाच्या दृष्टीने दही हे वाईट असतं का? उत्तर:दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विराजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते…

संपूर्ण माहिती पहा 👆आयुर्वेदाच्या दृष्टीने दही वाईट असतं का?

देवघरातील घंटी व महात्म्य

देवघरातील घंटी* आगमार्थं तू देवांना गमनार्थं रक्षसां। कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणं।। अज्ञाना ज्ञाणतो वापी कांस्य घंटान् आवादयेत्। राक्षसांणां पिशाचाणां तद्देशे वसतिर्भवेत्।। घंटाग्रे ब्रह्म दैवत्यं मुकूटे रुद्र दैवतं ।नादे सरस्वती चैव नागे नालादी दैवतं।।अर्थ:- घंटीचे वादन करण्याचे मूळ कारण आपण…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघरातील घंटी व महात्म्य

पितृपक्ष भाग ३ श्राद्ध केल्याने काय होते ?

पितृपक्ष भाग ३ श्राद्ध कोणी व का करावे? सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे. अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी श्राद्ध करावे. पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपीडा शांतीसाठी श्राद्ध करावे.मनोधैर्य कमी,…

संपूर्ण माहिती पहा 👆पितृपक्ष भाग ३ श्राद्ध केल्याने काय होते ?

पितृपक्ष भाग २ श्राद्धाचे प्रकार व कधी, कुणी करावे

पितृपक्ष भाग २ धर्मग्रंथांमध्ये श्राद्धचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त प्रकारे वर्णन केले आहेत. त्यातील मुख्य श्राद्ध विधींची माहिती पुढीलप्रमाणे – औध्वर्देहिक विधी :-यामध्ये अंत्येष्टी संस्कारात अंतर्भूत असलेली विविध श्राद्धे येतात. ही सर्व श्राद्धे मृत व्यक्तीला पितृत्व प्राप्त होईपयर्ंतची (सपिंडीकरण श्राद्ध) असून…

संपूर्ण माहिती पहा 👆पितृपक्ष भाग २ श्राद्धाचे प्रकार व कधी, कुणी करावे

देवघरातील देवांच्या मूर्ती कश्या असाव्यात ?

देवघरातील देवांच्या मूर्ती “घरात दोन लिंगे पूजू नयेत. त्याचप्रमाणे दोन शालग्राम, दोन द्वारकाचक्रे (चक्रांक), दोन सूर्यकांत, तीन देवी, तीन गणपती दोन शंख शहाण्याने पुजू नयेत.” “दोन चक्रांक पूजावेत, एक चक्रांक पूजू नये” असे दुसर्या ग्रंथात सांगितले आहे. त्यावरून दोन चक्रांक…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघरातील देवांच्या मूर्ती कश्या असाव्यात ?

देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

शंख शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला जातो कारण याला फार शुभ मानले गेले आहे. घरात पुजा असो किंवा लग्न प्रत्येक वेळेस शंखाचा वापर केला जातो. शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी,…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

बोरन्हाण पहिल्या संक्रांतीला धर्मशास्त्र शिशुसंस्कार

बोरन्हाण* पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रातीपासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार, त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. मग, या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान…

संपूर्ण माहिती पहा 👆बोरन्हाण पहिल्या संक्रांतीला धर्मशास्त्र शिशुसंस्कार

भगवान विठ्ठलाची माहिती प्रश्न उत्तरे

जय हरि..!! १] पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर२] पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर३] विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)४] विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा५] त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा…

संपूर्ण माहिती पहा 👆भगवान विठ्ठलाची माहिती प्रश्न उत्तरे

ज्ञान अंतिम साधन आहे का?

बुध्दीमंतांनी साधनेत सावध रहावे । ज्ञान हे जीवनाचे सर्वस्व नव्हे ॥ निव्वळ कर्मयोग करण्यामध्ये मनुष्याचे आयुष्य सार्थक होत नाही, त्यातच साधनेचा अंत होत ना ही. प्रामाणिकपणे केलेल्या कर्मयोगाने मानवाचे चित्त निर्मल होऊन त्याच्या प्रज्ञाचक्षूला मनःपटलाला प्रज्वलित करणारा ज्ञानाचा प्रकाश गोचर…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञान अंतिम साधन आहे का?

वास्तुपुरुष वास्तुशांती

कौन हैं वास्तु पुरुष? जानें उन्हें प्रसन्न करने का तरीक़ा (Who Is Vastu Purush And What Is His Importance In Vastu Shashtra ) जब भी किसी मकान, भवन या कारखाने का निर्माण किया जाता है, तो उसके पहले वहां वास्तु…

संपूर्ण माहिती पहा 👆वास्तुपुरुष वास्तुशांती

संत व त्यांची एकूण अभंग रचना

 संत व त्यांची अभंग रचना     महाराष्ट्र व देशातील वारकरी सांप्रदायातील संत व त्यांच्या रचित अभंगाची संख्या जी आमच्या कडे उपलब्ध आहे ती येथे देत आहोत.  ही माहिती गीता प्रेस मार्फत प्रकाशित सकल संतवाणी -गाथा भाग १ व २ …

संपूर्ण माहिती पहा 👆संत व त्यांची एकूण अभंग रचना

धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

धृति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह:।धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥ 1 – धृति ( धैर्य रखना, संतोष, )2 – क्षमा ( दया , उदारता )3 – दम ( अपनी इच्छाओं को काबू करना , निग्रह )4 –अस्तेय ( चोरी न करना ,…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

स्त्रियांनी स्मशानभूमी मध्ये का जाऊ नये?

-:🛑 या ३ कारणांमुळे :————-:🛑 स्त्रियांनी स्मशानभूमीमध्ये जाऊ नये :———— || श्रीमद् भागवत गीतानुसार जन्म घेतलेल्या प्रत्येक|| जीवाचा मृत्यू निश्चित आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर|| अंत्ययात्रा काढली जाते आणि अंत्यसंस्कार केले जातात.|| अंत्ययात्रेमध्ये पुरुष जाऊ शकतात परंतु स्त्रियांना स्मशान|| घाट वर्जित आहे.…

संपूर्ण माहिती पहा 👆स्त्रियांनी स्मशानभूमी मध्ये का जाऊ नये?

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

GANAPATI GANESH PUJA NIYAMगणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन, शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत.श्रीगणेशाच्या पाठीचे…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती पूजा नियम संबंधित माहिती

यांच अन्न खाऊ नका, नरकात जाल!

इन लोगों के घर कभी न करें भोजन वरना होगी नरक की प्राप्ति गरूड़ पुराण वैष्णव संप्रदाय से संबंधित है और सनातन धर्म में मृत्यु के बाद सद्गति प्रदान करने वाला माना जाता है। अठारह पुराणों में गरुड़ महापुराण का…

संपूर्ण माहिती पहा 👆यांच अन्न खाऊ नका, नरकात जाल!

लाल बहादूर शास्त्री चरित्र

……फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी…. परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी……. गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी…… वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी…

संपूर्ण माहिती पहा 👆लाल बहादूर शास्त्री चरित्र

बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

💥 जागतिक पर्यटन दिन… बुलडाण्यातल्या खास पर्यटन स्थळांबद्दल माहिती… लोणार सरोवर – कमळजा देवीचे मंदिर, बारवेचा सुरेख दगडीकामात कोरलेला संपूर्ण परिसर सिंदखेडराजा – मातृतीर्थ जिजाऊंचे जन्म ठिकाण, म्हणजेच माहेर घर. प्राचीन वाडा, प्राचीन शिल्प, प्राचीन काळातील दैनंदिन वापरतील वस्तू इथे…

संपूर्ण माहिती पहा 👆बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

मंदिरात कासव कूर्म का असते ?

मंदिरात कासव का असते ? कासवाचा स्वत:च्या इंद्रियांवर ताबा असतो.सर्व इंद्रियांवर ताबा असणार्‍या योग्याचे प्रतीक म्हणजे “कासव’.श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असणे कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला ‘स्वत:ची कुंडलिनी…

संपूर्ण माहिती पहा 👆मंदिरात कासव कूर्म का असते ?

गैरसमज एक विष.

गैरसमज हे असे विष आहेजे नात्यांची कत्तल करते.म्हणून नेहमी गैरसमज करूनघेण्यापेक्षा सुसंवाद साधाआणि चूक असेल तर समजूनघेऊन माफ करा.आणि आपले चुकले असेलतर नम्रतापूर्वक माफी मागा.कारण नाती हा जीवनाचाअमूल्य ठेवा आहे. जी आपलेजीवन सुगंधित करून जातात…।।।। शुभ ।।सकाळ🌹 धनंजय महाराज मोरे

संपूर्ण माहिती पहा 👆गैरसमज एक विष.

मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय?

मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत…

संपूर्ण माहिती पहा 👆मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय?

देवघर कसे असावे ?

।। देवघर ।। *देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे* १.) घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?२.) सर्वांत योग्य लाकडातील देव्हारा. त्यात काळे शिसव वापरल्यास अति उत्तम, त्याखालोखाल सागवान, फळझाडाचे लाकूड चालेल, जंगली लाकूड वापरू नये,…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघर कसे असावे ?

शाकाहार मांसाहार १

आपल्या सूचना, व काही धार्मिक माहिती असल्यास9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. *तुम्ही मांसाहार का करता ??* १) *शक्ती साठी*— पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी *हत्ती* शाकाहारी आहे. तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही !! शेतकऱ्यांच्या सोबत राबराब राबणारा *बैल* कधी…

संपूर्ण माहिती पहा 👆शाकाहार मांसाहार १

पंचप्राण, पंचवायु, दश प्राण दश वायू, दहा प्राण

दस वायु वर्णन अधिक माहिती साठी क्लिक करा संकलक धनंजय महाराज मोरे 1 प्राण वायु 2 अपान वायु ३. व्यान वायु 4: उदान वायु 5 समान वायु उपप्राण नाग कुर्म कृकल देवदत्त धनंजय क्षय एवं वृद्धि रूप वायु के लक्षण…

संपूर्ण माहिती पहा 👆पंचप्राण, पंचवायु, दश प्राण दश वायू, दहा प्राण

अष्टभाव

||अष्टभाव|| भक्त किती वर्षे मार्ग मध्ये आहे.त्याच्या जेष्ठतेवरून त्याचा भक्ती मार्गातील – प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत यावरून त्याच्यी अध्यात्मिक प्रगती ओळखली जाते…. १】प्रथमभाव-स्वेद :-मंत्र ,स्तोत्र,जप करताना ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव…

संपूर्ण माहिती पहा 👆अष्टभाव

षडचक्र

षडचक्र प्राणायाम ध्यान धारणा, ईश्वरभक्ती, ईत्यादी साधनांनी आपल्या देहात असणारी *कुंडलिनी* व *षड्चक्रे* जागृत होतात व ध्यानामध्ये अतिशय दिव्य अनुभव येऊ लागतात. *मूलाधारचक्र*:- मूलाधारचक्र जागृत झाल्यावर साधकाला मूलाधारचक्रामध्ये ऐरावताचे दर्शन होते. अथवा  ॐ काराचे दर्शन होते. हे चक्र जागृत झाल्यावर…

संपूर्ण माहिती पहा 👆षडचक्र

मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

*प्रश्न~ मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी*        *पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है❓*      *उत्तर ~* परम्परा हैं कि किसी भी मंदिर में दर्शन के बाद बाहर आकर मंदिर की पैड़ी या ऑटले पर थोड़ी देर बैठना। क्या…

संपूर्ण माहिती पहा 👆मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

धर्मनाथ बीज, कशी साजरी करावी, व संपूर्ण महात्म्य

 *धर्मनाथ बीज*  राजा त्रिविक्रमाच्या मृत्युपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरू योगी मच्छिंद्रनाथ ह्यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर १२ वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरुपी पुत्राची…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मनाथ बीज, कशी साजरी करावी, व संपूर्ण महात्म्य

हिंदू धर्मानुसार देश व शहर यांचे मूळ नांवे ?

हिंदू मान्यतानुसार क्या आप जानते हैं कि हमारे देश व शहरों के असली नाम क्या थे ?🤔🧐😟 🪔१. हिन्दुस्तान, इंडिया या भारत का असली नाम – आर्यावर्त्त !🪔२. कानपुर का असली नाम – कान्हापुर !🪔३. दिल्ली का असली नाम –…

संपूर्ण माहिती पहा 👆हिंदू धर्मानुसार देश व शहर यांचे मूळ नांवे ?

कौरव १०० नांवे

धृतराष्ट्र और गांधारी के सौ पुत्र….. कौरव कहलाए जिनके नाम हैं – 1. दुर्योधन2. दुःशासन3. दुःसह4. दुःशल5. जलसंघ6. सम7. सह8. विंद9. अनुविंद10. दुर्धर्ष11. सुबाहु।12. दुषप्रधर्षण13. दुर्मर्षण।  14. दुर्मुख    15. दुष्कर्ण16. विकर्ण   17. शल      18. सत्वान19. सुलोचन  20. चित्र      21. उपचित्र22. चित्राक्ष    23. चारुचित्र24. शरासन25. दुर्मद।    26. दुर्विगाह 27. विवित्सु28.…

संपूर्ण माहिती पहा 👆कौरव १०० नांवे

भगवद् गीता २०१ प्रश्न-उत्तरे

भगवद् गीता -: प्रश्न-उत्तरे Geeta prashn manch 1 to 201 गीता प्रश्न मंच प्रश्न १— धृतराष्ट्र ने संजय से क्या पूंछा ?उत्तर — धृतराष्ट्र ने संजय पूंछा कि धर्म क्षेत्र कुरुक्षेत्र में पाण्डव और दुर्योधन क्या कर रहे हैं ?प्रश्न…

संपूर्ण माहिती पहा 👆भगवद् गीता २०१ प्रश्न-उत्तरे

कुठे हसले म्हणजे पाप होते

खालील ठिकाणी हसले असता करोडो पापांचा भागिदार जीव बनतो. स्मशानात.अंत्ययात्रेत.शोक असताना.मंदिरात.कथा, कीर्तनात. कृपया सर्वांना विनंतीआहे की वरील ठिकाणी कुठेही आपण हसण्याचा प्रयत्न करू नये रामकृष्णहरी

संपूर्ण माहिती पहा 👆कुठे हसले म्हणजे पाप होते

भगवान श्रीकृष्ण प्रश्नोत्तरे सूची.

भगवान् श्रीकृष्ण यांच्याविषयी न ऐकलेल्या २४ प्रश्नांची उत्तरे

संपूर्ण माहिती पहा 👆भगवान श्रीकृष्ण प्रश्नोत्तरे सूची.

देवी – देवता प्रश्न-उत्तरे.

ब्रह्मदेव -: प्रश्न-उत्तरे. श्रीकृष्ण भगवान प्रश्न-उत्तरे.

संपूर्ण माहिती पहा 👆देवी – देवता प्रश्न-उत्तरे.

भोजन प्रकार

#भोजन के प्रकार #भीष्म पितामह ने गीता में अर्जुन को 4 प्रकार से भोजन ना करने के लिए बताया था। 👉🏿1) #पहला भोजन- जिस भोजन की थाली को कोई लांघ कर गया हो वह भोजन की थाली नाले में पड़े…

संपूर्ण माहिती पहा 👆भोजन प्रकार

भगवान् श्रीकृष्ण २४ प्रश्नोत्तरे

🌻भगवान् श्री कृष्ण के जीवन सी जुड़ी 24 अनसुनी बातें🙏〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️ *🌻भगवान् श्री कृष्ण के जीवन सी जुड़ी 24 अनसुनी बातें*🙏 1. भगवान् श्री कृष्ण के खड्ग का नाम ‘नंदक’, गदा का नाम ‘कौमौदकी’ और शंख का नाम ‘पांचजन्य’ था जो…

संपूर्ण माहिती पहा 👆भगवान् श्रीकृष्ण २४ प्रश्नोत्तरे

तुळशीला पाणी का घालावे ?

आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीलापाणी घालावे असे सांगीतले आहे.त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत. १) अध्यात्मिक महत्व-याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळशीला पाणी का घालावे ?

दिवाळी दिपावली लक्ष्मीपूजन

Diwali 2022: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत… तिथी योग मुहूर्त सर्वकाही जाणून घ्या Deepawali 2022 Date : अनेक ठिकाणी दिवाळीचा फराळ, दिवाळीचे कार्यक्रम, दिवाळीची खरेदी यांच्या योजनांना सुरुवातही झालेली आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज…

संपूर्ण माहिती पहा 👆दिवाळी दिपावली लक्ष्मीपूजन

दक्षिणा, आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?

आपल्याकडे अशा अनेक चालीरिती आहेत ज्या लोकं वर्षानुवर्षे कसोशीने पाळतात पण त्या आपण का पाळतो हे अनेकांना माहिती नसते. त्यातील एक प्रथा म्हणजे दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ५१, १०१, ५०१ अशा रकमेचे देणे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे. भटजींना दक्षिणा,…

संपूर्ण माहिती पहा 👆दक्षिणा, आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?

दृष्टांत 27 पाडाचे आंबे म्हणजेच दुखावलेला बाप

लघुकथा,सकाळचे साडेआठ वाजले होते. मोबाईल चाळत बसलो होतो .फेसबुक वर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून मेसेज करत होतो. बायकोला ऑफिसला जायचे होते त्यामुळे तिची आवर आवर चालू होती .आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. आण्णा (माझे वडील) आणि रेवती (माझी…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 27 पाडाचे आंबे म्हणजेच दुखावलेला बाप

दृष्टांत 26 रिकाम्या डब्यातील भरलेला श्रीकृष्ण.

🙏 सुंदर दृष्टांत🙏 एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या.त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की यात काय…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 26 रिकाम्या डब्यातील भरलेला श्रीकृष्ण.

दृष्टांत 23 कुणाचे अन्नाने नरक प्राप्त होते

एक बार एक ऋषि ने सोचा कि, लोग गंगा में पाप धोने जाते हैं, तो इसका मतलब हुआ कि, सारे पाप गंगा में समा गए और गंगा भी पापी हो गयी । अब यह जानने के लिए तपस्या की, कि…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 23 कुणाचे अन्नाने नरक प्राप्त होते

दृष्टांत 22 परान्न का खाऊ नये ?

बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे. त्याच्यातून एकदिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले.स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला.असंखूप दिवस चाललं.व्यापाऱ्याने विचार केला…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 22 परान्न का खाऊ नये ?

दृष्टांत 15 समाधानाचा मूळ स्रोत कशात ?

एक इतिहास संशोधक एकदा एका मंदिराच्या परिसरात पाहणी करत होता. त्याला तिथे एक म्हातारा मूर्तिकार दिसला जो एक लहान मूर्तीवर कोरीवकाम करत होता. संशोधकाने ते पाहिले आणि तो पुढे जायला निघाला. पुढे जाता जाता त्याच्या लक्षात आले की मूर्तिकार ज्या…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 15 समाधानाचा मूळ स्रोत कशात ?

दृष्टांत 14 मंत्रात शक्ती असते का ? असतेच

होय, होतो.काय होतो ? तर, आपल्याला राग येतो. चिड येते. म्हणजेच काय तर समोरच्याने वापरलेल्या शब्दांमुळे आपल्यात निगेटीव्ह एनर्जी तयार होते. त्याचे परिणाम म्हणून राग आणि चिडचिड बाहेर पडते. म्हणजे त्या शिव्यांमध्ये ताकद आहे. तसंच… आपल्यासमोर आपली खूप स्तुती केली…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 14 मंत्रात शक्ती असते का ? असतेच

शुद्धीकरण कशाने कोणते होते १

✨ *शुद्धीकरणाचे ११ प्रकार* ✨ *१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि  व्यायामामुळे !**२. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे !**३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे !**४. विद्वत्ता हि अधिक शुद्ध होते,**ज्ञानामुळे !**५. स्मरणशक्ती शुद्ध होते, चिंतन आणि मनना मुळे !**६.…

संपूर्ण माहिती पहा 👆शुद्धीकरण कशाने कोणते होते १

वारकरी-सांप्रदायिक १०८ प्रश्न-उत्तरे

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा.कृपया आपले प्रश्न-उत्तरे9422938199 या नंबरवर पाठवावेत. अखंड हरिनाम सप्ताहप्रश्न-उत्तरे अखंड हरिनाम सप्ताह चा काला अमावास्येला करावा का नाही ?उत्तर -: ……… अखंड हरिनाम सप्ताह मध्ये विणा सात दिवस उभा करावाच लागतो का ?. उत्तर-: चैत्र शुद्ध…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी-सांप्रदायिक १०८ प्रश्न-उत्तरे

व्याख्या

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. या ठिकाणी साधकासाठी “अध्यात्मातील व्याख्या” लिहिल्या जातात.उदा: भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, पुराणे, विचार सागर, पंचदशी, इत्यादी धर्म ग्रंथातील व्याख्या येथे देत आहोत. {आपणही “व्याख्या” 9422938199 या नंबरवर आपल्या नांवानिशी “व्याख्या” असे शीर्षक देऊन पाठवाव्यात.}

संपूर्ण माहिती पहा 👆व्याख्या

पुनर्जन्म च्या संबंधित ४० प्रश्न आणि उत्तरे

पुनर्जन्म से सम्बंधित चालीस प्रश्नों को उत्तर सहित पढ़े (1) प्रश्न :- पुनर्जन्म किसको कहते हैं ? उत्तर :- जब जीवात्मा एक शरीर का त्याग करके किसी दूसरे शरीर में जाती है तो इस बार बार जन्म लेने की क्रिया…

संपूर्ण माहिती पहा 👆पुनर्जन्म च्या संबंधित ४० प्रश्न आणि उत्तरे

केंव्हा काय करावे, करू नये. भाग १ गरुड पुराण

🙏काय करावे आणि काय करु नये 🙏 १) सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडु नये, कारण ब्रम्हाडांचे, तसेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे…. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात.२) दाराशी गाय आल्यास तीला…

संपूर्ण माहिती पहा 👆केंव्हा काय करावे, करू नये. भाग १ गरुड पुराण

दैवी जीवनाचे १८ नियम

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. दैवी जीवनाचे १८ नियम लक्षात ठेवा..? देह सोपवावा प्रारब्धावर। मन गुतंवावे सद्गुरू चरणावर !!            शांत समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात. हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆दैवी जीवनाचे १८ नियम

चिरंजीव पद वारकरी भजनी मालिका

वारकरी भजनी मालिकाWARKARI BHAJNI MALAIKA एकनाथ महाराज चिरंजीव पदओव्या : ४२ चिरंजीव पद पावावयासी ।आन उपाय नाही साधकासी ।किंचित बोलू निश्चयेंसीं । कळावयासी साधका ।।१।। येथे मुख्य पाहिजे अनुताप ।त्या अनुतापाचे कैसे रूप । नित्य मृत्यू जाने समीप ।    न मानी अल्प…

संपूर्ण माहिती पहा 👆चिरंजीव पद वारकरी भजनी मालिका

स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

STRIYANCHE 16 AOLA SHRUNGAR सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें,  ५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, ६ निर्मल गृह व्यवस्थ, ७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, ८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ,  ९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, १० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, १२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम  १३ दुःखितांस साह्म-बिजवरा, १४…

संपूर्ण माहिती पहा 👆स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण