Category बाळासाहेब हांडे

२ वाचावे असे म्हणून पाया पडायची पध्दत आहे ! 👏 नमस्काराचे महत्त्व

🌹म्हणून पाया पडायची पध्दत आहे 🌹👏 नमस्काराचे महत्त्व 👏 खरे तर ही चागंली पध्दत‌आहे,.. पण कलियुगात नेमके वाईट घडते?… महाभारताचे युद्ध सुरू होते… दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते… पितामह भिष्मांसारखे… ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजुने असून देखील त्यांच्या सेनेची…

संपूर्ण माहिती पहा 👆२ वाचावे असे म्हणून पाया पडायची पध्दत आहे ! 👏 नमस्काराचे महत्त्व

अतिविचार वाईट आणि हानिकारक

🌴🍁🌴🍁🌴🌻🌴🍁🌴🍁🌴 *अतिविचार वाईट आणि हानिकारक…* एक विचार करणे आणि खूप विचार करणे यामध्ये फरक आहे… प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट असतो… आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला विचारपूर्वक वागायला सांगतात… पण इतका विचार केला की, ज्यामुळे कामच करता येत नसेल, तर ते…

संपूर्ण माहिती पहा 👆अतिविचार वाईट आणि हानिकारक

अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललो होतो… तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला… त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते… मला आश्चर्य वाटले… मी त्या लिस्टमधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे…

संपूर्ण माहिती पहा 👆अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही

नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं…

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं, निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं.,, मातीने त्याच्या नाजूक पाकळ्यांना जोजवत विचारलं, “काही त्रास नाही ना झाला”?… सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा प्रयत्न केला आणि पाकळ्यांनीच नाही म्हणून खुणावलं… काही क्षण असेच गेले……

संपूर्ण माहिती पहा 👆नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं…

त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात…

तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं शंका निरसन करत असत… समस्येतून उपाय सांगत असत… त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे… त्यामुळे प्रत्येकजण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुध्दांकडे येत असे… एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान…

संपूर्ण माहिती पहा 👆त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात…

आपल्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे…

आपला दृष्टिकोन स्वच्छ ठेवा एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नवीन भाडेकरू राहायला येतात… खिडकीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहून बायको नवऱ्याकडे तक्रार करते की, “लोक खूप चांगले आहेत, पण ते कपडे स्वच्छ धूत नाहीत”… नवरा म्हणतो, साबण संपला असेल……

संपूर्ण माहिती पहा 👆आपल्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे…

मत बनवताना मात्र घाई करू नये…

समज आणि गैरसमज तहान भुकेने अगदी व्याकुळ झालेले आणि घामाने चिंब भिजलेले तुम्ही, बऱ्यापैकीसावली असलेलं झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतय का हे बघताय… तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय…

संपूर्ण माहिती पहा 👆मत बनवताना मात्र घाई करू नये…

सुसंगती सदा घडो

प्रख्यात विद्वान आइनस्टाइनच्या ड्रायव्हरने एकदा आइनस्टाइन यांना म्हटले की, “सर मी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक सभेत बसून आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत”… हे ऐकून आइनस्टाइन हैराण झाले!… ते म्हणाले ठीक आहे… आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत, तेथील आयोजक मला…

संपूर्ण माहिती पहा 👆सुसंगती सदा घडो

पुण्य करता होय पाप, दूध पाजोनी पोसिला साप”

पदवी (डिग्री) मिळाली की, सुरुवात होते, ती नोकरी शोधण्याची… मग आपण अगदी भोळे भाबडे, सज्जन आहोत असे बनून व भासवून एखाद्या कंपनीत, संस्थेमध्ये किंवा सरकारी कार्यालयात मुलाखत (“इंटरव्ह्यू”) द्यायला जातो.. जसे काही आपल्यासारखे प्रामाणिक, शिष्टाचारी व कधीच हातून पाप झाले…

संपूर्ण माहिती पहा 👆पुण्य करता होय पाप, दूध पाजोनी पोसिला साप”

शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा, अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं…

अंतकाळी कोणीही नाही अतिशय दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी घटना घडली… डॉ. अरुण गोधमगावकर सर यांचे वृद्धाश्रमातच निधन झाले… डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉक्टर होते… त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले… ते मागील अनेक दिवसांपासून लातूर…

संपूर्ण माहिती पहा 👆शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा, अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं…

योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे…

मृत्युपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, “माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे”… हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे… मी ते तुला देतो… तू दागिन्यांच्या दुकानात जा… त्यांना सांग की, मला ते विकायचे आहे… ते आपल्याला किती ऑफर देतायत ते…

संपूर्ण माहिती पहा 👆योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे…

दहीभातात दडलंय आनंदाचं रहस्य

आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो… तसेच ब्राह्मण वर्ग नेहमी दहीभात खात असतो… तो दहीभात कसा योग्य आहे, ते आता सिद्ध झालं आहे… जगातील सर्वात जुनं शास्त्र म्हणून ओळखलं जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे… यानुसारच पूर्वीच्या काळी…

संपूर्ण माहिती पहा 👆दहीभातात दडलंय आनंदाचं रहस्य

सर्वांचा रंग एकच… तो म्हणजे शुभ्र !

दूधाला दुःख दिले की, दही बनते… दह्याला दुखावले की, ताक बनते… ताकाला त्रास दिला, तर लोणी बनते… लोण्याला लोळवले तर तूप बनते… दुधापेक्षा दही महाग… दह्यापेक्षा ताक महाग… ताकापेक्षा लोणी महाग… लोण्यापेक्षा तूप महाग… परंतु या सर्वांचा रंग एकच… तो…

संपूर्ण माहिती पहा 👆सर्वांचा रंग एकच… तो म्हणजे शुभ्र !

चांगलं द्या, चांगलंच मिळेल

एकदा असं घडलं, श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णाला बोलतो, मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे… त्यासाठी तू माझी मदत कर… श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की, तुला ते शक्य नाही… पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो……

संपूर्ण माहिती पहा 👆चांगलं द्या, चांगलंच मिळेल

परमार्थ आणखी वेगळं काय शिकवतो…?

एकदा असं घडलं, देवळात भागवत कथा झाली… त्या कथेची सांगता झाली आणि त्याचवेळी सर्वांना प्रसादही दिला… सारी आवरा-आवर झाल्यावर, तिथं एक वृद्धा आली… म्हणाली, “प्रसाद कधी भेटेल”?… सारे जिकडचे तिकडे झाल्याचं तिला कळल्यावर, ती थोडीशी खट्टू झाली… तेवढ्यात त्या कार्यालयात…

संपूर्ण माहिती पहा 👆परमार्थ आणखी वेगळं काय शिकवतो…?

गंभीर बनू नका

फार गंभीर बनून कोणीही जगू नका… हे विश्व करोडों वर्षापासून आहे… रामकृष्ण आले गेले, तसेच कित्येक आले आणि गेले… कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही… जे व्हायचे ते होत राहणार आहे… तुम्हाला विचारून काही घडणार नाही… या जगात आपले काहीच नसते,…

संपूर्ण माहिती पहा 👆गंभीर बनू नका

बाळासाहेब हांडे ( जेष्ठ पत्रकार )

ध्येयनिष्ठ वाटचाल करणारे शिस्तप्रिय बाळासाहेब हांडे बळीराम तांबडेअनेकांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि कोणाच्याही हाकेला धाऊन जाणाऱ्या निगर्वी बाळासाहेब हांडे यांचा मित्र परिवार फार मोठा आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा जवळचा संबंध आलाआणि त्यातून ते घडले. अतिशय शिस्तप्रिय असलेले बाळासाहेब हांडे हे…

संपूर्ण माहिती पहा 👆बाळासाहेब हांडे ( जेष्ठ पत्रकार )

दृष्टांत 117 देव करतो, ते बरे करतो

  *परमेश्वराची योजना…*        एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की, देव सफरचंद वाटायला येत आहेत… सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती… एक लहान मुलगी खूप उत्सुक होती… कारण ती पहिल्यांदा देवाला बघणार होती… ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 117 देव करतो, ते बरे करतो