Category अशौच सुतक विटाळ

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा खुलासा राखी कधी बांधावी 2023

Ashok Kaka Kulkarni: 🌹 राखी पौर्णिमा खुलासा 🌹प्रश्न :राखी पौर्णिमा म्हणजे रक्षा बंधन उत्सव कधी करावा? भद्रा काळात राखी बांधावी का? भद्रा दोष असतो का? 🔸उत्तर : पूर्वी रक्षासूत्र बंधन होते.रक्षासूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे…

संपूर्ण माहिती पहा 👆रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा खुलासा राखी कधी बांधावी 2023

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखन व संकलनराष्ट्रीय कीर्तनकारह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे ​*१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरीर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोङले आहे, म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण…

संपूर्ण माहिती पहा 👆आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

सूर्य ग्रहण 25ऑक्टोबर 2022 संपूर्ण माहिती

🌹 ग्रहण निर्णय 🌹निर्णय, स्नान, दान, मोक्ष, सुतक, विधी. महात्म्य संपूर्ण यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे . वास्तविक यावर्षी दि २४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत . यावर्षी लक्ष्मीपूजन…

संपूर्ण माहिती पहा 👆सूर्य ग्रहण 25ऑक्टोबर 2022 संपूर्ण माहिती

आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत

आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत उगा कोणाच्या नावानी महिने वगैरेंचा संबंध नाहीच…म्हणजे ज्या नक्षत्रात त्या महिन्याची पौर्णिमा येते त्या नक्षत्रावरुनच तो महिना ओळखला जातो. चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो चैत्र,विशाखा नक्षत्रातील पौर्णिमा असते…

संपूर्ण माहिती पहा 👆आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत

कुलदेवीच्या ४ गोष्टी संपूर्ण कुटुंब सुखी-समृद्ध होईल

कुलदेवी च्या या चार गोष्टी करा तुमची संपूर्ण कुटुंब सुखी समृद्ध होईल नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६ माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी आपल्या…

संपूर्ण माहिती पहा 👆कुलदेवीच्या ४ गोष्टी संपूर्ण कुटुंब सुखी-समृद्ध होईल

परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

पूर्वीचे लोक ‘परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!*~~~~~~~~~~आपण *’अन्न हे पूर्णब्रह्म’* मानतो. परंतु सद्यस्थितीत आपण अन्नग्रहण करताना कुठलेच नियम पाळत नाही. अरबट-चरबट खात राहतो. त्या खाण्याचे परिणाम आपल्या शरीरावरच नाही, तर मनावरदेखील होतात. अन्नग्रहण हा एक संस्कार आहे. तो…

संपूर्ण माहिती पहा 👆परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

अशौच* रोदन (रडणे) केल्यास अशौच

अशौच* रोदन केल्यास अशौच ब्राह्मणादिकांनी आपल्या सवर्णातील मृताविषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन केल्यास स्नान. त्यानंतर रोदन केल्यास आचमन करावे. इतरांच्या विषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन करणार्‍या ब्राह्मणास त्रिरात्र, अस्थिसंचयनानंतर १ रात्र अशौच. इतरांविषयी अस्थिसंचयनापूर्वी त्याच्या घरी राहणे इत्यादि संबंध असता १ रात्र. त्यानंतर स्नान…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच* रोदन (रडणे) केल्यास अशौच

अशौच अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर..

अशौच* अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर दुसरा कोणी अधिकारी नसेल तर पिता, माता, मातामह इत्यादिकांचे दहनादिक अंत्यकर्म ब्रह्मचार्‍याने करावे, व कर्मांगभूत १० दिवस अस्पृश्यत्व लक्षण अशौच धरावे. त्याकालीही ब्रह्मचार्‍याने अशौची यांचे अन्न भक्षण करू नये व अशौची यांस स्पर्श होईल…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर..

अशौच दहनादिक केल्यास

अशौच दहनादिक केल्यास समान किंवा उच्च वर्णातील प्रेताचे दहन व उदक देणे, इत्यादि सर्व और्ध्व देहिक कर्म स्नेहाने केल्यास त्या जातीचे अशौच धरावे; व अशौचानंतर स्नेह, लोभ जसा असेल त्याप्रमाणे गुरु, लघु प्राजापत्य इत्यादि तीन प्रायश्चित्ते करावीत. स्नेहादि कारणाने सवर्णाचा…

संपूर्ण माहिती पहा 👆अशौच दहनादिक केल्यास

धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ?

धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ?विटाळ म्हणजे काय ? नोपगच्छेत्प्रमत्तोsपि स्त्रियमार्तवदर्शने ।समानशयनेचैव नशयीत तयासह ।। ४-४०रजसाभिप्लुतां नारीं नरस्य ह्युपगच्छतः ।प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रहीयते ।। ४-४१तां विवर्जयतस्तस्य रजसा समभिप्लुतां ।प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रवर्धते ।। ४-४२ मासिकधर्म असताना स्त्रीजवळ जाऊ नये. तिच्या सह शयन करू…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ?