प्रभू श्रीरामाने माता कैकईला दंड कां नाही दिला ?
रामायणातील बोध, म्हणजे मानवी जीवनाचा शोधएकदा संध्याकाळच्या वेळी सरयूच्या तीरावर…..३ भावांसह फिरण्यास गेले असता श्रीरामाला भरतानं म्हटलं , “एक गोष्ट सांगाल का दादा? माता कैकईनं तुम्हाला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कटकारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नाही का वाटत…