Category आरोग्य

देशी (गावरान)गाईचे महत्व

Gavran Deshi Gaiche (Cow) Mahatva देशी गाईचे महत्त्व….!!! २४ जून १८१३ म्हणजे २०७ वर्षापूर्वी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये“देशी गाय” नष्ट करून भारतीय गरीब कसे करायचे? यावर चर्चा होऊन बिल मंजूर झाले. भारताचा सहा महिने ब्रिटिश तज्ज्ञांनी अभ्यास केला, तेव्हा…

संपूर्ण माहिती पहा 👆देशी (गावरान)गाईचे महत्व

गीता व ज्ञानेश्वरीतील तामसिक आहार

तामसिक आहार |Tamasic Food तामसिक भोजन वो हैं जो शरीर और मन को सुस्त करते हैंI इनके अत्यधिक सेवन से जड़ता, भ्रम और भटकाव महसूस होता है Iबासी या पुन: गर्म किया गया भोजन, तेल या अत्यधिक भोजन और कृत्रिम…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील तामसिक आहार

गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

राजसिक आहार Rajasic Food ये आहार शरीर और मस्तिष्क को कार्य करने के लिए प्रेरित करते हैं। इनका अत्यधिक सेवन शरीर में अतिसक्रियता, बेचैनी, क्रोध, चिड़चिड़ापन, अनिद्रा इत्यादि लाते हैं Iअतिस्वादिष्ट खाद्य पदार्थ राजसिक हैं Iउदाहरण – मसालेदार भोजन, प्याज,…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

Sattvic Food Satvik Foodसात्विक आहार Sattvic Food Satvik Food सात्विक भोजन वह है जो शरीर को शुद्ध करता है और मन को शांति प्रदान करता है I पकाया हुआ भोजन यदि ३-४ घंटे के भीतर सेवन किया जाता है तो…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

सूर्य ग्रहण 25ऑक्टोबर 2022 संपूर्ण माहिती

🌹 ग्रहण निर्णय 🌹निर्णय, स्नान, दान, मोक्ष, सुतक, विधी. महात्म्य संपूर्ण यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे . वास्तविक यावर्षी दि २४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत . यावर्षी लक्ष्मीपूजन…

संपूर्ण माहिती पहा 👆सूर्य ग्रहण 25ऑक्टोबर 2022 संपूर्ण माहिती

भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?

संकलन – सदानंद पाटील, रत्नागिरी. शास्त्र असे सांगते———————————————————————————————————– ‘भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?            भोजनाच्या वेळी विशिष्ट कृती केल्या जातात. त्यांचा क्रमही अगदी ठरलेला आहे. कृती अनेक असल्या तरी त्या फारच अल्पकाळात म्हणजे सुमारे…

संपूर्ण माहिती पहा 👆भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?

अन्नाचा,भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

नमस्ते, सुप्रभात। अन्न विषयी चांगली माहिती आपल्यापुढेस्नेहपूर्वक मांडत आहे। अन्नाचा भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? यावर आपण एक उदाहरण बघू:–*” तीन महीन्याचा एक प्रयोग करुन बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे…

संपूर्ण माहिती पहा 👆अन्नाचा,भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

धर्मशास्त्रातील झोपेचे नियम

झोपेचे नियम: धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी नियम :-👇🏼 १. सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये. २. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये. (मनु:स्मृति) ३. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. (विष्णुस्मृति) ४. विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्रातील झोपेचे नियम

परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

पूर्वीचे लोक ‘परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!*~~~~~~~~~~आपण *’अन्न हे पूर्णब्रह्म’* मानतो. परंतु सद्यस्थितीत आपण अन्नग्रहण करताना कुठलेच नियम पाळत नाही. अरबट-चरबट खात राहतो. त्या खाण्याचे परिणाम आपल्या शरीरावरच नाही, तर मनावरदेखील होतात. अन्नग्रहण हा एक संस्कार आहे. तो…

संपूर्ण माहिती पहा 👆परान्न’ का टाळत असत,त्यामागे ‘हे’ कारण होते!

कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

कपाळी गंध कशासाठी लावायचे ?* ते नेमके कुठे लावावे ? कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी कमीपणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची…

संपूर्ण माहिती पहा 👆कपाळी गंध कशासाठी, कुठे, का, फळ काय ?

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे :- 1) सतत पॉझीटीव्ह –कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा…

संपूर्ण माहिती पहा 👆मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?* 🌹 कांदा लसूण हे पदार्थ चातुर्मासात अभक्ष्य सांगितले आहेत. मनुस्मृतीत“लशुनं गृंजनं चैव पलांडुकवकादि च । अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्य प्रभवानिच ।।”कांदालसूण हे पदार्थ शरीरात विकार व वासना वाढवून ते बुद्धीची ग्रहणक्षमता कमी करतात. म्हणून त्यांना मनुमहाराजांनी…

संपूर्ण माहिती पहा 👆चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

आयुर्वेदाच्या दृष्टीने दही वाईट असतं का?

आयुर्वेदसमजगैरसमज* प्रश्न:आयुर्वेदाच्या दृष्टीने दही हे वाईट असतं का? उत्तर:दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विराजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते…

संपूर्ण माहिती पहा 👆आयुर्वेदाच्या दृष्टीने दही वाईट असतं का?

वटपौर्णिमा व धर्मशास्त्रातील वृक्ष लागवड

स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे*: अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।। अश्वत्थः = पिपंळपिचुमन्दः = कडूनिंबन्यग्रोधः = वट वृक्षचिञ्चिणी = चिंचकपित्थः = कवठबिल्वः = बेलआमलकः = आवळाआम्रः = आंबा(उप्ति = झाडे लावणे) जो कोणी या झाडांची लागवड…

संपूर्ण माहिती पहा 👆वटपौर्णिमा व धर्मशास्त्रातील वृक्ष लागवड

धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ?

धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ?विटाळ म्हणजे काय ? नोपगच्छेत्प्रमत्तोsपि स्त्रियमार्तवदर्शने ।समानशयनेचैव नशयीत तयासह ।। ४-४०रजसाभिप्लुतां नारीं नरस्य ह्युपगच्छतः ।प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रहीयते ।। ४-४१तां विवर्जयतस्तस्य रजसा समभिप्लुतां ।प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रवर्धते ।। ४-४२ मासिकधर्म असताना स्त्रीजवळ जाऊ नये. तिच्या सह शयन करू…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ?

गोरख चिंच

गोरख चिंच* सुमारे २० मी. उंचीचा हा पानझडी, मोठा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील परंतु अरबांनी तो भारतात आणला. तेथे व आशिया खंडात समुद्रकाठच्या प्रदेशात याची लागवड केली जाते. तो भारतात सर्वत्र आढळतो. माकडे आवडीने याची फळे खातात त्यावरून ‘मंकी ब्रेड ट्री’व…

संपूर्ण माहिती पहा 👆गोरख चिंच

देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

शंख शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला जातो कारण याला फार शुभ मानले गेले आहे. घरात पुजा असो किंवा लग्न प्रत्येक वेळेस शंखाचा वापर केला जातो. शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी,…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

यांच अन्न खाऊ नका, नरकात जाल!

इन लोगों के घर कभी न करें भोजन वरना होगी नरक की प्राप्ति गरूड़ पुराण वैष्णव संप्रदाय से संबंधित है और सनातन धर्म में मृत्यु के बाद सद्गति प्रदान करने वाला माना जाता है। अठारह पुराणों में गरुड़ महापुराण का…

संपूर्ण माहिती पहा 👆यांच अन्न खाऊ नका, नरकात जाल!

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे भाग 1 □ हेल्दी स्किन दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात, त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो भाग-2 □ सांध्यांना आराम…

संपूर्ण माहिती पहा 👆तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*

*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे* भाग 1 □ *हेल्दी स्किन* दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात, त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो भाग-2 □ *सांध्यांना आराम*…

संपूर्ण माहिती पहा 👆*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*

बरगडी

📍📍 शरीरशास्त्र = लेख -४२📍📍………………………………………………………☢बरगडी☢छातीच्या पिंजऱ्याचा [⟶छाती] पुष्कळसा भाग ज्या वक्राकार छोट्या छोट्या हाडांचा बनलेला असतो, त्या प्रत्येक हाडाला ‘बरगडी’ म्हणतात. छातीच्या प्रत्येक बाजूस एकूण बारा बरगड्या असून त्यांना फासळ्या असेही म्हणतात. बरगडी लांब, बारीक व वक्राकार असूनही तिचे वर्गीकरण…

संपूर्ण माहिती पहा 👆बरगडी

वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे

*”वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे.”*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂या विज्ञानात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत.पाय पडण्यासाठी आपण पुढच्या बाजूला झुकतो. आणि आपल्या दोन्ही हाथाने पाया पडतो. किंवा उजवा हात आणि उजवा पाय…

संपूर्ण माहिती पहा 👆वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे

रोग लक्षणे व उपाय अर्थात काय खाव आणि नाही

संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये, हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही! वाचा आणि पालन करा. || शरीराला आवश्यक खनिजं || *🔺कॅल्शिअम*कशात असतं?शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूरकमतरतेमुळे काय होतं?हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणेकार्य काय असतं?शरीरातील…

संपूर्ण माहिती पहा 👆रोग लक्षणे व उपाय अर्थात काय खाव आणि नाही

आरती करतांना टाळ्या वाजवल्याचे फळआरती आणि क्लॅपिंग थेरपी

💐✍💐 *आरती आणि क्लॅपिंग थेरपी**(Clapping Theropy)* देवाची आरती करताना किंवा उत्साहाच्या क्षणी आपण आपसुकच टाळ्या वाजवतो. या टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होत असल्याचं समोर आलं आहे. म्हणून या प्रकाराला ‘क्लॅपिंग थेरपी’ असं म्हटलं जातं.म्हणून मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी…

संपूर्ण माहिती पहा 👆आरती करतांना टाळ्या वाजवल्याचे फळआरती आणि क्लॅपिंग थेरपी

कृत्रिम शीतपेये व रोग

कृत्रिम शीतपेये व रोग कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे. मंडळी, उन्हाळा…

संपूर्ण माहिती पहा 👆कृत्रिम शीतपेये व रोग

कढीपत्ता वा गोडनिंब : धनंजय महाराज मोरे

कढीपत्ता – भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध. भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध.‘कढीपत्ता’ म्हणजे परसबागेतील दुर्लक्षित रोपटेच म्हणा ना ! पण त्याचे अस्तित्व घरोघरी आहेच हं ! जसे हळदीबरोबर कुंकू (हळद – कुंकू) हा समास होतो, आल्याबरोबर लसूण, तसे कोथिंबीरीबरोबर…

संपूर्ण माहिती पहा 👆कढीपत्ता वा गोडनिंब : धनंजय महाराज मोरे