अशौच अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर..
अशौच* अंत्यविधिस दुसरा अधिकारी नसेल तर दुसरा कोणी अधिकारी नसेल तर पिता, माता, मातामह इत्यादिकांचे दहनादिक अंत्यकर्म ब्रह्मचार्याने करावे, व कर्मांगभूत १० दिवस अस्पृश्यत्व लक्षण अशौच धरावे. त्याकालीही ब्रह्मचार्याने अशौची यांचे अन्न भक्षण करू नये व अशौची यांस स्पर्श होईल…