Category राक्षस-दानव-असुर

श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला..सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली

आपण आजही ‘इडा पीडा टळो बळी चे राज्य येवो’ असे म्हणतो बळीराजाच्या राज्यात जर जनता इतकी खुश होती सुखी होती तर वामनाने बळीराजाला का मारले?वामनाने बळी राजाला मारले नाही तर त्याला पाताळाचे स्वामित्व बहाल करून स्वतः विष्णू बळीच्या रक्षणासाठी द्वारपाल…

संपूर्ण माहिती पहा 👆बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली