संत तुकाराम महाराज संपूर्ण सार्थ गाथा अभंग आद्याक्षर सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

धनंजय महाराज मोरे

अंतरिची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो
अनुसरे तो अमर झाला ।अंतरला संसारा
अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक । तरि का हे पाक घरोघरी
अभंग घेऊनिया चक्र गदा । हाचि धंदा करीतो
अभंग तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी
अमंगळ वाणी । नये ऐको ते कानी
अरे हे देह व्यर्थ जावे । ऐसे जरी तुज व्हावे
 अवगुणाचे हाती । आहे अवघीच फजीती
अवघे ब्रम्हरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे
आचरणा ठाव । नाही अंगी स्वता भाव
आणिकाची स्तुति आम्हा ब्रम्हहत्या । एका वाचूनि त्या पांडुरंगा
आणिकाच्या कापिती माना । निष्ठुर पार नाही
आणिकाच्या घाते । ज्यांची निवतील चित्ते
आता उघडी डोळे । जरी अद्यापि न कळे ।
 आता केशीराजा हेचि विनवणी ।मस्तक चरणी ठेवीतसे
आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया
आम्ही जरी आस । जालो टाकोनि उदास
आम्ही सदैव सुडके । जवळी येता चोर धाके
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसी निष्ठुर अतिवादी
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार पुत्र झाला
आहे ते सकळ कृष्णासी अर्पण । न कळता मन दुजे भावी
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग
इहलोकीचा हा देह।देव इच्छिताती पाहे
उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा
उपदेश तो भलत्या हाती ।झाला चित्ती धरावा
उपाधीच्या नावे घेतला सिंतोडा । नेदू आता पीडा आतळो ते
एक तटस्थ मानसी । एक सहज चि आळसी
एक नेणता नाडली । एका जाणिवेची भुली
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणो
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू
कंठी कृष्णमणी । नाही अशुभ ते वाणी
कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नावे
कन्या सासुर्‍यासि जाये। मागे परतोनी पाहे
कपट काही एक । नेणे भुलवायाचे लोक
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी
करणे ते देवा । हेचि एक पावे सेवा
करविता व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडविता दोघे नरका जाती
करावी ते पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असे
करावे गोमटे । बाळा माते ते उमटे
काखे कडासन आड पडे ।खडबड खडबडे हुसकले
कानडीने केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये
काम बांदवडी । काळ घातला तोडरी
काय उणे आम्हा विठोबाचे पाई । नाही ऐसे काई येथे एक
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा
 काय काशी करिती गंगा ।भीतरि चांगा नाही तो
काय दिनकरा । केला कोंबड्याने खरा
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊ पाहू डोळा । आले वैकुंठ जवळा । सन्निध पंढरीये
काही नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ।
कुटुंबाचा केला त्याग ।नाही राग जव गेला
कृपा करुनी देवा । मज साच ते दाखवा
केला मातीचा पशुपति ।परि मातीसि काय महती ।
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधी
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी ।कोठे चराचरी त्याग केला
गरुडाचे वारिके कासे पीतांबर । सांवळे मनोहर कै देखेन
गर्भाचे धारण । तिने वागविला सिण
गहू एकजाती । परी त्या पाधाणी नासिती
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी
गौळीयाची ताकपिरे । कोण पोरे चांगली
 घरी रांडा पोरे मरती उपवासी । सांगे लोकापासी थोरपण
चवदा भुवने जयाचिये पोटी । तोचि आम्ही कंठी साठविला
 चाल केलासी मोकळा ।बोल विठ्ठल वेळोवेळा
 चित्त ते चिंतन कल्पनेची धाव ।जे जे वाढे हाव इंद्रियांची
चित्त समाधान । तरी विष वाटे सोने
 चित्ती नाही ते जवळी असोनि काय ।वत्स सांडी माय तेणे न्याये
चुंबळीशी करी चुंबळीचा संग ।अंगी वसे रंग क्रियाहीन
चोरे चोराते करावा उपदेश ।आपुला अभ्यास असेल तो
जन विजन जाले आम्हा । विठ्ठलनामा प्रमाणे
जया दोषा परीहार । नाही नाही धुंडिता शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया
जया नाही नेम एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत सर्व लोकी
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले
जे खंडे तरी । उरला तो अवघा हरी । आपणाबाहेरी ।
जेणे घडे नारायणी अंतराय । होत बाप माय वर्जावी ती
जेणे मुखे स्तवी । तेचि निंदे पाठी लावी
जेविताही धरी । नाक हागतियेपरी
जेविले ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा
 जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलो वेसकर
ठायीची ओळखी । येईल टाकु टाका सुखी
ढेकरे जेवण दिसे साचे । नाही तरि काचे कुंथाकुंथी
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी
तारतिम वरी तोंडाच पुरते।अंतरा हे येते अंतरीचे
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसेचि खळ
तुझे वर्म ठावे । माझ्या पाडियेले भावे
ते माझे सोयरे सज्जन सांगाती। पाय आठविती विठोबाचे
तेलनीशी रुसला वेडा । रागे कोरडे खातो भिडा
थोडे आहे थोडे आहे । चित्त साह्य जालिया
दया तिचे नांव भूतांचे पाळण । अणीक निर्दळण कंटकांचे
दाता नारायण । स्वये भोगिता आपण
दाने कापे हात । नावडे तेविशी मात
दिवट्या वाद्य लावुनि खाणे । करूनि मंडण दिली हाती
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनिया दुरी व्हावे तया
दुर्जनासि करी साहे । तो ही लाहे दंड हे
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड
 देती घेती परज गेली । घर खाली करूनिया
 देव आड आला । तो मी भोगिता उगला
देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया
देवाचे म्हणोनि देवी अनादर ।हे मोठे आश्चर्य वाटतसे
 देवाच्या प्रसादे करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते
धर्म रक्षावया साठी ।करणे आटी आम्हासि
धर्माची तू मूर्ती । पाप पुण्य तुझे हाती
धाकुटयाच्या मुखी घास घाली माता ।वरी करी सत्ता शाहाणिया
धिग जीणे तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही
ध्यानी योगीराज बैसले कपाटी । लागे पाठोवाटी तयाचिया
न करी रे संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा
न देखोनि काही।म्या पाहिले सकळ ही
न ये नेत्रा जळ । नाही अंतरी कळवळ
न व्हावे ते जाले देखियेले पाय । आता फिरू काय मागे देवा
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे
नव्हतो सावचित । तेणे अंतरले हित
नव्हे आराणूक संवसारा हाती । सर्वकाळ चित्ती हाचि धंदा
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी
नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर । घालू तुज भार पांडुरंगा
पंडित वाचक जरी जाला पुरता। तरी कृष्णकथा ऐके भावे।
पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे
 परिक्षिती लाहो दिसा साता बोलिलो ते काही तुमचिया हिता
परिमळ म्हणूनी चोळू नये फूल । खाऊ नये मूल आवडते
पवित्र सोंवळी । एक तीच भूमंडळी
पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ
पुढे गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊ माग घेत आम्ही
पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनांची नावे
पूजा समाधान । अतिशय वाढे सीण
बरे देवा कुणबी केलो । नाही तरि दंभेंचि असतो मेलो
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायी
 बाळ बापा म्हणे काका। तरी तो का निपराध परिखा
बोलायाचा त्यासी । नको संबंध मानसी
बोलावे ते धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि
बोलोनिया काय दावू ।तुम्ही जीऊ जगाचे
ब्रम्हनिष्ठ काडी ।जरी जीवानावे मोडी
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केले
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत
भक्तॠणी देव बोलती पुराणे । निर्धार वचने साच करी
भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनी धरी
भवसागर तरता । का रे करीतसा चिंता । पैल उभा दाता । कटी कर ठेवुनिया
भोगे घडे त्याग । त्यागे अंगा येती भोग
भोरप्याने सोंग पालटिले वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसे
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा
महारासी शिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे
मांडवाच्या दारा पुढे ।आणिला म्हातारा
 माकडे मुठीसी धरिले फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथे
मागे नेणपणे घडले ते क्षमा । आता देतो सीमा करूनिया
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे
माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेचि माया । अंग आणि छाया जयापरी
माया ब्रम्ह ऐसे म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले
मार्गी बहुत । याचि गेले साधुसंत
मृगजळ दिसे साचपणा ऐसे । खोटियाचे पिसे ऊर फोडी
मैत्र केला महाबळी । कामा न ये अंतकाळी
म्हणवितो दास । मज एवढीच आस
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य
याजसाठी भक्ति । जगी रूढवावया ख्याति
युक्ताहार न लगे आणिक साधने । अल्प नारायणे दाखविले
 येऊ द्या जी काही वेसकरास । आतून बाहेर वोजेचा घास
येथीचिया अलंकारे । काय खरे पूजन
योगाचे ते भाग्य क्षमा । आधी दमा इंद्रिये
रडोनिया मान । कोण मागता भूषण
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया
 वक्त्या आधी मान । गंध अक्षता पूजन ।
वळिते जे गाई । त्यासि फार लागे काई
वासुगीच्या वनी सीता शोक करी । का हो अंतरले रघुनाथ दुरी
विट नेघे ऐसे राधा । जेणे बाधा उपजे ना
विधीने सेवन । विषयत्यागाते समान
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाही
वेदाचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येर
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणे जीवा नाश करणे बहु
वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्याते देवा
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे
शब्दा नाही धीर । ज्याची बुद्धि नाही स्थिर
शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता
शरणागत झालो ।तेणे मीपणा मुकलो
 शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास ।बाईल तो त्यास न विसंभे
 शुकसनकादिकी उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसा साता
शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी
शोधिसील मूळे । त्याचे करीसी वाटोळे
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी
संत तुकाराम महाराज संपूर्ण सार्थ अभंग गाथा सूची
संतांचे गुण दोष आणिता या मना ।केलिया उगाणा सुकृताचा
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म
संसारच्यातापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया
 समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो
सर्प विंचू दिसे ।धन अभाग्या कोळसे
सापडला संदी ।मग बळिया पडे बंदी
साळंकृत कन्यादान । पृथ्वी दानाच्या समान
सावध झालो सावध झालो । हरीच्या आलो जागरणा
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे
सुखे वोळंब दावी गोहा । माझे दुःख नेणा पाहा
सेवितो हा रस वाटितो आणिका । घ्या रे होऊ नका राणभरी
सेवितो हा रस वाटितो आणिका । घ्या रे होऊ नका राणभरी
सोनियाचे ताट क्षीरीने भरिले ।भक्षावया दिले श्वानालागी
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिले होते वेठी । जालिया शेवटी । जागे लटिके सकळ
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी
हरिच्या जागरणा । जाता का रे नये मना
 हरी तू निष्ठुर निर्गुण। नाही माया बहु कठिण।
हरीहरा भेद । नाही करू नये वाद
हाती होन दावितीवेणा । करिती लेकीची धारणा
हिरा ठेविता ऐरणी । वाचे मारिता जो घणी
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु
👇ही माहिती इतरांनाही पाठवा/शेअर करा. 👇
🔻शोध सखा ⬇ येथे टाईप करा👇

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *