*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*
*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*
- भाग 1
□ *हेल्दी स्किन*
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात, त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो
- भाग-2
□ *सांध्यांना आराम*
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते, सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
- भाग-3
□ *वजन कमी करण्यास सहाय्यभूत*
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
- भाग-4
□ *बॅक्टेरिया नष्ट होतात*
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात, या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात, आणि डायरिया, अतिसार, कावीळ यांचा धोका टळतो
- भाग-5
□ *कॅन्सरचा धोका कमी होतो*
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
- भाग-6
□ *जखम ठिक होते*
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात, एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
- भाग-7
□ *थायरॉईडचा धोका कमी होतो*
तांब्या मधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
- भाग-8
□ *हृदय मजबूत होते*
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
- भाग-9
□ *अँसिडीटी नष्ट होते*
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
- भाग-10 शेवटचा
□ *रक्त वाढण्यास मदत*
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते, त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.
*आपल्या सारख्या चांगल्या माणसां साठी, चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न आहे !!!*