तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे
भाग 1
□ हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात, त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो
भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते, सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात, या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात, आणि डायरिया, अतिसार, कावीळ यांचा धोका टळतो
भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात, एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्या मधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते, त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.
आपल्या सारख्या चांगल्या माणसां साठी, चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न आहे !!!
[…] […]