महाशिवरात्री महात्म्य पूजा-विधी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

महाशिवरात्र 61 अभंग पहा

महाशिवरात्री महात्म्य मराठी.

का साजरी केली जाते महाशिवरात्री? जाणून घ्या महत्व…

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात.

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.

काय आहे महत्व?

अशी मान्यता आहे की,  काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

कशी केली जाते पूजा?

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.

महाशिवरात्री महात्म्य हिंदी.

महादेव को जगत के दाता और मोक्ष प्रदाता कहा जाता है। उनकी कृपा से मानव इहलोक में सभी सुखों को भोगकर देह अवसान के बाद मोक्ष को प्राप्त करता हैं। महादेव कैलाशवासी है, औघड़दानी है और देन, दानव, यक्ष, किन्नर, प्रेत आदि सभी के देव माने जाते हैं। पत्तों और फूलों से वो शीघ्र प्रसन्न हो जाते हैं और मनचाहा वरदान देते हैं। कुछ तिथियां महादेव को समर्पित है, इसलिए सालभर की उपासना का फल इन दिनों में मिल जाता है। महादेव की एक ऐसी ही प्रिय तिथि महाशिवरात्रि है।

महाशिवरात्रि को हुआ था शिव विवाह

शास्त्रोक्त मान्यता है कि महाशिवरात्रि तिथि को भगवान शिव का देवी पार्वती के साथ विवाह संपन्न हुआ था। दोनों का विवाह महाशिवरात्रि पर प्रदोष काल में हुआ था।

सूर्यास्त के बाद 2 घंटे और 24 मिनट की अवधि प्रदोष काल कहलाती है। मान्यता है कि इस समय भगवान भोलेनाथ प्रसन्न होकर नृत्य करते हैं। इसलिए महाशिवरात्रि के अवसर पर प्रदोष काल में महादेव का पूजन करना विशेष फलदायी होता है।

ईशान संहिता के अनुसार महाशिवरात्रि के दिन देवादिदेव महादेव ज्योतिर्लिंग के रूप में धरती पर प्रगट हुए थे। इसलिए इस दिन शिवालयों खासकर बारह ज्योतिर्लिंगों पर श्रद्धालुओं का जमावड़ा लगा रहता है।

बारह ज्योतिर्लिंग का इस दिन हुआ था प्राकट्य

बारह ज्योतिर्लिंगों में

सौराष्ट्र में सोमनाथ,
श्रीशैलम में मल्लिकार्जुन,
उज्जैन में महाकालेश्वर,
ओंकारेश्वर नगर में ओंकारेश्वर महादेव,
परली में बैजनाथ,
उत्तराखंड में केदारनाथ,
डाकिनी महाराष्ट्र में भीमाशंकर ,
काशी में विश्वनाथ,
नासिक में त्रयंबकेश्वर,
बड़ौदा में नागेश्वर,
तमिलनाडु में रामेश्वरम,
महाराष्ट्र में बेरुलमठ के पास घृष्मेश्वर महादेव ज्योतिर्लिंग के रूप में विराजमान है।

यह भी पढ़ें

महाशिवरात्रि के दिन शिव का जलाभिषेक करने और उनका विधि-विधान से पूजन करने पर सभी मनोकामनाएं पूरी होती है। इस दिन व्रत रखने और शिव पूजा करने से शिव वरदान की प्राप्ति होती है।

हर साल फाल्गुन मास की चतुर्दशी को महाशिवरात्रि का व्रत रखा जाता है. महाशिवरात्रि मासिक शिवरात्रि से कहीं ज्यादा महत्वपूर्ण मानी जाती है. इसे सबसे बड़ी शिवरात्रि माना जाता है. इस बार महाशिवरात्रि 11 मार्च 2021 को पड़ रही है.

तमाम लोगों का मानना है कि इस दिन भगवान शिव और शक्ति का मिलन हुआ था. वहीं कुछ कथाओं में ये भी उल्लेख है कि फाल्गुन मास की चतुर्दशी को शिव दिव्य ज्योर्तिलिंग के रूप में प्रकट हुए थे. यहां जानिए महाशिवरात्रि से जुड़ी उन पौराणिक कथाओं के बारे में, जो इस दिन के महत्व के बारे में बताती हैं.

पहली कथा

एक बार सृष्टि के आरंभ में ब्रह्माजी और विष्णुजी के बीच श्रेष्ठता को लेकर विवाद हो गया. इस विवाद के दौरान एक अग्नि स्तंभ प्रकट हुआ और आकाशवाणी हुई कि जो भी इस स्तंभ के आदि और अंत को जान लेगा, वो ही श्रेष्ठ कहलाएगा. सृष्टि के रचयिता ब्रह्मा और जगत के पालनहार विष्णु, दोनों ने युगों तक इस स्तंभ के आदि और अंत को जानने का प्रयास किया, लेकिन नहीं जान सके. तब विष्णु भगवान ने अपनी हार स्वीकार करते हुए अग्नि स्तंभ से रहस्य बताने की विनती की.

तब भगवान शिव ने कहा कि श्रेष्ठ तो आप दोनों ही हैं, लेकिन मैं आदि और अंत से परे परबह्म हूं. इसके बाद विष्णु भगवान और ब्रह्मा जी ने उस अग्नि स्तंभ की पूजा अर्चना की और वो स्तंभ एक दिव्य ज्योतिर्लिंग में बदल गया. जिस दिन ये घटना घटी, उस दिन फाल्गुन मास की चतुर्दशी थी. तब शिव ने कहा कि इस दिन जो भी मेरा व्रत व पूजन करेगा, उसके सभी कष्ट दूर होंगे और मनोकामनाएं पूरी होंगी. तब से इस दिन को महाशिवरात्रि के रूप में मनाया जाने लगा.

दूसरी कथा

एक मान्यता ये भी है कि महाशिवरात्रि के दिन ही शिव जी 64 शिवलिंग के रूप में संसार में प्रकट हुए थे. संसार में लोग सिर्फ उनके 12 शिवलिंग को ही ढूंढ पाए, जिन्हें 12 ज्योतिर्लिंग के रूप में पूजा जाता है.

तीसरी कथा

तीसरी कथा के अनुसार इस दिन माता पार्वती और शिव का विवाह हुआ था और शिवजी ने वैराग्य जीवन से गृहस्थ जीवन में प्रवेश किया था. शिव और शक्ति के मिलन के उत्सव के तौर पर महाशिवरात्रि के दिन भक्त व्रत और पूजन करके इस उत्सव को मनाते हैं और शिव और शक्ति का आशीर्वाद प्राप्त करते हैं.

॥महाशिवरात्री व्रत प्रयोग॥

   नित्यक्रिया केल्यावर प्रातःकाली मंत्रानें संकल्प करावा,

  “शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येहं महाफलम् ।
निर्विघ्नमस्तुम् एवात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते ॥

 चतुर्दश्यां निराहारो भूत्वा शंभो परे$हनि ।
भोक्ष्येहं भुक्तिमुक्त्यर्थं शरणं मे भवेश्वर॥”

असे म्हणून उदक सोडावे.

** सायाह्नकाळी काळ्यातिळांनी स्नान करुन भस्माचा त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करावे. रात्रीचे आरंभी शिवालयामध्ये जाउन शुचिर्भुत होउन आचमन करावे. नंतर उत्तराभिमुख होउन देशकालादिंचे उच्चारण करावे,”शिवप्रित्यर्थं शिवरात्रौ श्रीशिवपूजां करिष्ये” असा संकल्प करावा. **

दर प्रहराला पुजा असेल तर “शिवरात्री प्रथम याम पूजा करिष्ये” असा संकल्प करावा.  सामान्य पूजा विधि

अस्य श्रीशिवपंचाक्षरमंत्रस्य वामदेव ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्रीसदाशिवोदेवता न्यासे पूजनेच विनियोगः

 वामदेवऋषये नमः शिरसि

अनुष्टुप् छन्दसे नमो मुखे
श्रीसदाशिवदेवतायै नमो ह्रदि
ॐ अनंतपुरुषाय नमो ह्रदये
ॐ मं अघोराय नमः पादयोः
ॐ शिं सद्योजाताय नमः गुह्ये
ॐ वां वामदेवाय नमः मूर्घ्नि
ॐ यं ईशानाय नमः मुखे
ॐ ॐ ह्रदयाय नमः
ॐ नं शिरसे स्वाहा
ॐ मं शिखायै वष
ॐ शिं कवचाय हुं
ॐ वां नेत्रत्रयाय वौष
ॐ यं अस्राय फट्

 याप्रमाणे न्यास करावेत.

__***ध्यान***___

“ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं,
रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगराभीतिहस्तं प्रसन्नम् ।
पद्मासीनं समंतात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं ,
विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्रं त्रिनेत्रं।।

नंतर” ॐ भूर्भुवः स्वः पुरुषं सांबसदाशिवाय नमः ” या मंत्रानी पूजन करावे.

पंचामृत पुजा झाल्यावर पुरुषसुक्त रुद्रसुक्ताने अभिषेक करावा.

नंतर

ॐ नमः शिवाय या मंत्राने आचमन देउन अक्षदायुक्त उदकाने तर्पन करावे.

ॐ भवं देवं तर्पयामि
ॐ शर्वं देवं तर्पयामि
ॐ ईशान देवं तर्पयामि
ॐ पशुपतिं देवं तर्पयामि
ॐ उग्रं देवं तर्पयामि
ॐ रुद्रं देवं तर्पयामि
ॐ भीमं देवं तर्पयामि
ॐ महान्तं देवं तर्पयामि
भवस्य देवस्य पत्नीं तर्पयामि
शर्वस्य देवस्य पत्नीं तर्पयामि
ईशानस्य देवस्य पत्नीं तर्पयामि
पशुपतेर्देवस्य पत्नीं तर्पयामि
उग्रस्य देवस्य पत्नीं तर्पयामि
रुद्रस्य देवस्य पत्नीं तर्पयामि
भीमस्य देवस्य पत्नी तर्पयामि
महतो देवस्य पत्नीं तर्पयामि
ॐ ज्येष्ठाय नमः
ॐ नमः शिवाय “श्रीसांबशिवाय नमः”

मंत्राने वस्र व पुढिल उपचार अर्पण करावेत.

सहस्र अष्टोत्तर नाममंत्राने बिल्वार्चन करुन आरती करावी.

   *** दुसर्‍या प्रहरी

शिवरात्रौ द्वितीययामपूजां करिष्ये असा संकल्प करावा.

ॐ श्रीशंकराय नमः म्हणून पूजा करावी.

  **** तिसरा प्रहर

तृतीयामपूजां करिष्ये असा संकल्प करावा. श्रीमहेश्वराय नमः मंत्र म्हणून पूजा करावी.

सर्व पूजा झाल्यावर प्रर्थना करावी–

 नित्यं नैमित्तिकं काम्यं यत्कृतं तु मया शिव।

तत्सर्वं परमेशाना मया तुभ्यं समर्पितम् ।

महाशिवरात्र कथा

एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला

‘हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली.

दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.

सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली.

हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’

त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’

ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.

देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला.

सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . . . .

महाशिवरात्र 61 अभंग पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *