Category संत नामदेव चरित्र सर्व भाग

संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण ४ भाग १, २, ३, ६, ७

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩* *🍃प्रकरण-४.संत नामदेवकृत ज्ञानेशसमाधी प्रसंग वर्णन:🍃*  *☘️भाग-१ माऊलींचे कार्य ☘️*      ज्ञानेश्वर माऊलींनी तीर्थयात्रा करून कित्येक जीवांचा उद्धार केला. नेवास्याला शिवालयात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे ग्रंथ लिहून पूर्ण केले. अभंग, हरिपाठादी लिहून किर्तन पंरपरेची मुहुर्तमेढ रोवली आणि भागवत धर्माचा पाया घातला.…

संपूर्ण माहिती पहा 👆संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण ४ भाग १, २, ३, ६, ७

संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण ३ भाग १, २, ३, ४, ५

*🌼॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ॥🌼🚩* *🍃प्रकरण ३.संतमंडळीसह तीर्थयात्रा,🍃* *☘️भाग-१. तिर्थभ्रमण☘️*           एकदा ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराजांच्या भेटीला आले. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी माऊलीच्या पायावर . डोके ठेवले परस्पर आलिंगन दिले. ज्ञानेश्वर माऊली त्यांना म्हणाले “नामदेव महाराज आपण तर भक्त शिरोमणी आहात. तुम्ही तर…

संपूर्ण माहिती पहा 👆संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण ३ भाग १, २, ३, ४, ५

संत शिरोमणी नामदेव महाराज संक्षिप्त चरित्र

संत नामदेव हा लेख संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) याबद्दल आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक…

संपूर्ण माहिती पहा 👆संत शिरोमणी नामदेव महाराज संक्षिप्त चरित्र

संत नामदेव महाराज चरित्र प्रस्तावना भाग १

*🌼॥#संत_शिरोमणी॥ ॥#श्री_नामदेव_महाराज_चरित्र ॥🌼🚩* *#प्रस्तावना* संतकृपा झाली।इमारत फळा आली||१||ज्ञानदेवे रचिला पाया।उभारीले देवालया||२||नामा तयाचा किंकर|तेणे केला हा विस्तार||२||जनार्दन एकनाथ|खांब दिला भागवत||४||तुका झालासे कळस|भजन करा सावकाश||५||बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपण केले वोजा||६||      या अभंगात वर्णन केल्या प्रमाणे ज्या भागवतधर्मरूपी मंदिराचा पाया संतश्रेष्ठ…

संपूर्ण माहिती पहा 👆संत नामदेव महाराज चरित्र प्रस्तावना भाग १

संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण १ भाग १, २, ३

*🌼#संत_शिरोमणी॥#श्री_नामदेव_महाराज_चरिञ🌼🚩॥* *🍃प्रकरण-१.जन्म, 🍃भाग-१ 🍃**☘️भाग-१ परिचय☘️*       आर्यावतामध्ये जंबुव्दीप आहे. या जंबुव्दीपामध्येच भारतवर्ष त्यालाच आपण आता भारत देश असे म्हणतो. आर्यावर्त, जंबुव्दीप असा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. पुराणकालीन भुमीखंडाची फार वेगळी रचना होती. तेव्हा संस्कृत भाषा प्रचलित असल्यामुळे भुमीखंडांना नावेही संस्कृतमध्येच…

संपूर्ण माहिती पहा 👆संत नामदेव महाराज चरित्र प्रकरण १ भाग १, २, ३