भ. विठ्ठल २८ युगापासून खरच उभा का ?
सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली या चार युगांची १२ हजार दिव्यवर्षे मानलेली आहेत. यालाच चतुर्युग, महायुग किंवा दिव्ययुग अशी संज्ञा आहे. अशी एकसहस्र (१०००) चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. त्याला कल्प असेही म्हणतात.त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात;…