संत तुकाराम म. चरित्र १६
तुकाराम भाग-१६
तुकाराम महाराजांचे अवतार कार्य महाराष्ट उध्दाराच्या दृष्टीने फार उपयोगी पडले. त्यांनी भक्तीवृक्षाच्या छायेखाली महाराष्टातील निरनिराळ्या जाती, पंथाच्या हिंदुना एकत्रीत आणले.त्यांची धार्मिक व परमेश्वराच्या बाबतील भेद नष्ट व्हावे म्हणुन जातीची कृत्रिमता, उच्चनिच्चता,स्री-पुरुष हे न मानण्याचे महान तत्व लोकांच्या गळी उतरवले. त्यांनी पक्षभेद व मतभेद नाहीसे करुन *भागवतधर्मरुपी* सुत्रात पध्दतशीरपणे ओळुन एकजीनसी हार तयार केला.
*न लगे देवा तुझे आम्हासी वैकुंठ ।*
*सायुज्याचा पट न लगे मज ।।*
*देई तुझे नाम मज सर्व काळी ।*
*मागणें वनमाळी हेचि तुज ।।*
, तुकाराम महाराज अंतकाळी देहासकट विमानात बसुन वैंकुठास गेले……………..
.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख