Category देवी देवता

नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी नवरात्र अभंग रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-: रंगा येईवो ये रंगा…

नवरात्र विधी, नियम, महात्म्य, आरती, माहिती.

शारदीय नवरात्र नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६ माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी घटस्थापना शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत…

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄🏵गणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन,गणेशाच्या पाठीवर दरिद्रता म्हणजे गरिबी…

भगवान विठ्ठलाची माहिती

जय हरि..!! १] पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर२] पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर३] विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)४] विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा५] त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा…

गणपती गणेश संपूर्ण माहिती

श्री गणेश जीवन परिचय श्री गणेश जीवन परिचय१] वडील = भगवान शंकर२] आई = देवी पार्वती३] मोठा भाऊ = कार्तिकेय४] बहीण = अशोकसुंदरी५] 2 पत्नी = रिद्धी व सिद्धी६] 2 पुत्र = शुभ व लाभ७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = दोडीताल,उत्तरकाशी/कैलास…

ब्रह्मदेव च्या मुलांची नावे – वंशावळ

सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रश्नावली पहा. ब्रह्मा के पुत्र :ब्रह्मा के पुत्रों की संख्‍या पुराणों में निश्चित नहीं है। ब्रह्मा की तीन पत्नियां के नाम मिलते हैं। सावित्री, गायत्री और सरस्वती। ब्रह्मा के प्रमुख रूप से मानस पुत्रों की चर्चा ही…

बासरी, बासुरी पावा, वेणू.

बासरीबासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते , असं बासरी तयार करणारे सांगतात.त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो.याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि…

तुळशीला पाणी का घालावे ?

आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीलापाणी घालावे असे सांगीतले आहे.त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत. १) अध्यात्मिक महत्व-याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला…