Category पाप कर्म कोणते

गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

Sattvic Food Satvik Foodसात्विक आहार Sattvic Food Satvik Food सात्विक भोजन वह है जो शरीर को शुद्ध करता है और मन को शांति प्रदान करता है I पकाया हुआ भोजन यदि ३-४ घंटे के भीतर सेवन किया जाता है तो…

भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?

संकलन – सदानंद पाटील, रत्नागिरी. शास्त्र असे सांगते———————————————————————————————————– ‘भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?            भोजनाच्या वेळी विशिष्ट कृती केल्या जातात. त्यांचा क्रमही अगदी ठरलेला आहे. कृती अनेक असल्या तरी त्या फारच अल्पकाळात म्हणजे सुमारे…

आपण कोणते नवीन वर्ष साजरे करावे १ जानेवारीला का गुढीपाडवाला ?

हेही वाचा “हिंदू धर्मातील महत्वाचे नियम १ जानेवारीला नवीन वर्ष नको ?New Year History In Marathiनविन वर्षाची सुरवात (जगातील प्रमुख धर्माची) नविन वर्षाची सुरवात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या प्रथेने केली जाते.एखाद्या धर्मात गाणे गाऊन,नृत्य करुन तर काही ठिकाणी…

स्वतःची जन्म राशी व तिचे स्वभाव, गुण, कार्य, यश-अपयश, फळ पहा

🌹 बृहज्जातक 🌹 अध्याय १७ जन्मस्थ मेषराशीचे स्वरुपज्यांची जन्म राशी मेष आहे तिचे स्वभाव, गुण, कार्य, यश-अपयश, फळ पहाअर्थ — मेषराशिस्थ जन्माचें स्वरुप — गोल व आरक्त असे नेत्र, ऊनऊन, शाकभाज्यासह अल्प असे भोजन, शीघ्र प्रसन्न, भ्रमणशील, कामी, गुडध्यामध्ये दुर्बल,…

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?* 🌹 कांदा लसूण हे पदार्थ चातुर्मासात अभक्ष्य सांगितले आहेत. मनुस्मृतीत“लशुनं गृंजनं चैव पलांडुकवकादि च । अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्य प्रभवानिच ।।”कांदालसूण हे पदार्थ शरीरात विकार व वासना वाढवून ते बुद्धीची ग्रहणक्षमता कमी करतात. म्हणून त्यांना मनुमहाराजांनी…

पितृपक्ष भाग ३ श्राद्ध केल्याने काय होते ?

पितृपक्ष भाग ३ श्राद्ध कोणी व का करावे? सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे. अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी श्राद्ध करावे. पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपीडा शांतीसाठी श्राद्ध करावे.मनोधैर्य कमी,…

देवघरातील देवांच्या मूर्ती कश्या असाव्यात ?

देवघरातील देवांच्या मूर्ती “घरात दोन लिंगे पूजू नयेत. त्याचप्रमाणे दोन शालग्राम, दोन द्वारकाचक्रे (चक्रांक), दोन सूर्यकांत, तीन देवी, तीन गणपती दोन शंख शहाण्याने पुजू नयेत.” “दोन चक्रांक पूजावेत, एक चक्रांक पूजू नये” असे दुसर्या ग्रंथात सांगितले आहे. त्यावरून दोन चक्रांक…

भाग २ गरुड पुराण ५ गोष्टी कुणालाच सांगू नका १० कामे करू नका.

गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यंचे वाहन गरुडाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचा संग्रह आहे. यात भगवान विष्णूंनी मुख्य चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या कधीच कोणालाच सांगू नयेत, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊन हानी होते. त्या चार…

गरुड पुराण कोणते १० कामे, जे पाप मानले जातात.*

गरुड पुराणामध्ये असे १० काम सांगण्यात आले आहेत, जे पाप मानले जातात.* १)पहिले पापसामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये, परंतु गरोदर किंवा मासिक धर्म दरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे. अशा व्यक्तीला महादेव आणि देवता माफ करत नाहीत. २)दुसरे पापइतरांचे…

केंव्हा काय करावे, करू नये. भाग १ गरुड पुराण

🙏काय करावे आणि काय करु नये 🙏 १) सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडु नये, कारण ब्रम्हाडांचे, तसेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे…. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात२) दाराशी गाय आल्यास तीला…