Category ईतर लेख

मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते ?

मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते?…………………..मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला, तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव-दानवांमध्ये चढाओढ लागली होती, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा!मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, मृत्यू टाळणे…

यज्ञोपवित जानवे म्हणजे नेमके काय ?

यज्ञोपवित….जानवे म्हणजे नेमके काय ?… ⛳⛳⛳⛳⛳◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो◆दुसर्‍यावर अग्नी असतो◆तिसर्‍यावर नवनाग असतो◆चौथ्यावर सोम◆पाचव्यावर पितर◆सहाव्यावर प्रजापती◆सातव्यावर वायू◆आठव्यावर सुर्यनारायण◆नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतातअसे नऊ सुत्रिचे(तंतू) तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून…

शेगाव संस्थानला जमते ते महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थानला का जमू नये ?

जे, शेगाव संस्थानला जमतें ते महाराष्ट्रातील इतर सर्व संस्थानला का जमू नये ?इतर सर्व संस्थान व्यवस्थापनाने याचा विचार करावा . ✍️✍️ हे एक वेगळे प्रकरण। शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थान हे विदर्भासारख्या ग्रामीण भागात असलेलं लाखो भाविकांच श्रद्धास्थान…

शाप म्हणजे काय व सत्य काय?

शाप म्हणजे काय?* शाप ही अभद्र वाणी किंवा अपशब्द आहे. एखाद्या व्यक्तीची जेव्हा पिळवणूक होते ,त्याला दिल्या जाणा-या त्रासाचा कहर, अतिरेक , कळस होतो अशा वेळी ती त्रस्त व्यक्ती अभद्र वाणी उच्चरते. यात दोन घटक आहेत. एक त्रास देणारा तर…

झेपेल इतकंच करावं

दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं… अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो आणि झटतो… प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे-पुढे करतो… कोणताही स्वार्थ नसतांना देखील… मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात… ज्यांच्यासाठी करतो त्याला वाटतं,…

लवकर परमार्थ का करावा ?

जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर मनुष्याने आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरवात करावी….आपल्या अंतरात्म्यात आध्यात्मिकतेचे बीज जीवनाच्या आरंभी जर पेरले नाही तर उत्तरायुष्यात आध्यात्मिक भाव निर्माण होऊ शकणार नाही….म्हणून …झडझडोनि वहिला निघ ! इये भक्तिचिये वाटे लाग….असे माउली सांगतात. मनुष्य एकदा…

अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललो होतो… तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला… त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते… मला आश्चर्य वाटले… मी त्या लिस्टमधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे…

नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं…

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं, निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं.,, मातीने त्याच्या नाजूक पाकळ्यांना जोजवत विचारलं, “काही त्रास नाही ना झाला”?… सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा प्रयत्न केला आणि पाकळ्यांनीच नाही म्हणून खुणावलं… काही क्षण असेच गेले……

त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात…

तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचं शंका निरसन करत असत… समस्येतून उपाय सांगत असत… त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे… त्यामुळे प्रत्येकजण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुध्दांकडे येत असे… एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान…