मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते ?
मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती, तर काय घडले असते?…………………..मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला, तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव-दानवांमध्ये चढाओढ लागली होती, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा!मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, मृत्यू टाळणे…
